Friday, 18 March 2016

मोलमजुरी करत स्पर्धा परीक्षेत यश...


तीर्थपुरी : मुरमा (ता.घनसावंगी) येथील पंढरीनाथ मगनराव यादव या शेतमजुराच्या मुलाने प्रतिकूल परिस्थितीत मोलमजुरी करून पदवीपर्यंत शिक्षण घेतले. स्पर्धा परीक्षेची तयारी केली. शिकवणी, क्‍लास न लावता स्वअध्ययनाच्या बळावर पंढरीनाथ आता राज्य लोकसेवा आयोगाच्या विक्रीकर निरीक्षकपदाच्या परीक्षेत यशस्वी झाला आहे. 

मगनराव यादव यांच्या कुटुंबात अठराविश्‍व दारिद्य्र असल्याने या कुटुंबातील प्रत्येकाला मजुरी केल्याशिवाय कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे शक्‍य नाही. मगनराव यांना दोन एकर जमीन असून, संपूर्ण आयुष्य इतर ठिकाणी मजुरी करण्यात घातले. मगनराव यादव यांना एकूण तीन मुले आहेत. दोघे ऊसतोडणी करत असून, सर्वांत लहान असलेल्या पंढरीनाथला पूर्वीपासून शिक्षणाची आवड होती. पहिली ते पाचवीपर्यंत शिक्षण गावातील प्राथमिक शाळेत तर सहावी ते दहावीपर्यंत शिक्षण घरच्या शेळ्या चारत तीर्थपुरी येथील जिल्हा परिषद प्रशालेत पूर्ण केले. दहावी पास होऊनही पैसे नसल्याने अकरावीला प्रवेश घेता आला नाही. त्यामुळे तीर्थपुरी येथील एका कृषी सेवा केंद्रात काम करून त्यानंतरच्या काळात बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. परिस्थिती बिकट असल्याने पुढील शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी एका खासगी कंपनीत काम करून पदवीपर्यंतचे शिक्षण तीर्थपुरी येथील मत्स्योदरी कला महाविद्यालयात पूर्ण केले. परिस्थिती गरिबीची व कुटुंबात शिक्षणाचा अंधार असल्याने स्वत:चा निर्णय स्वत:लाच घ्यावा लागत होता. 

शिक्षणाची आवड व ध्येय समोर ठेवून स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. पैसे व वशिला लागत नसल्याने नोकरी मिळू शकते ही आशा बाळगून स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. या संपूर्ण शिक्षणाच्या काळात मावस भाऊ आ. आर. कदम यांचे मोठे आर्थिक व मानसिक पाठबळ लाभले. स्पर्धा परीक्षेसाठी आर्थिक परिस्थिती नसल्याने शिवकणी वर्ग लावता आले नाही. त्यासाठी अभ्यासाचे नियोजन केले. 2013-2014 या वर्षात तलाठी व वरिष्ठ लिपिक या पदांसाठी परीक्षा दिल्या. या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण होऊन, वरिष्ठ लिपिक या पदावर औरंगाबाद येथील जायकवाडी पाटबंधारे विभागात रुजू झाले. त्यामुळे स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यास करण्यास वेळ मिळू लागला. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पंढरीनाथला यश मिळविता आले. लोकसेवा आयोगाच्या विक्रीकर निरीक्षक परीक्षेत यश आल्याने कुटुंबासह गावात मोठा आनंद झाला. त्यामुळे गावकऱ्यांनी गावातून पंढरीनाथ यादव यांची मिरवणूक काढून आनंद व्यक्त केला. 

अभिनंदनाचा वर्षाव 
पंढरीनाथ यादव याने विक्रीकर निरीक्षक परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल त्याचे उत्तमराव पवार, श्‍याम मुकणे, सुदामराव मुकणे, प्रशासकीय अधिकारी डॉ. बी. आर. गायकवाड, प्राचार्य भुजंग डावकर, शिवराज लाखे यांच्यासह प्राध्यापकांनी अभिनंदन केले. 

आर्थिक परिस्थिती बिकट असतानाही ध्येयाची एकएक पायरी चढत गेलो. मनाची तयारी करत ध्येय समोर ठेवत नियोजनबद्ध अभ्यास केल्यास स्पर्धा परीक्षेत यश मिळविता येते. 
- पंढरीनाथ यादव

राज्याचा २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर.

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी विधानसभेत राज्याचा २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. १ तास ४० मिनिटांच्या आपल्या भाषणात मुनगंटीवार यांनी विविध घोषणा, प्रकल्प आणि त्यासाठीच्या तरतूदींसोबत राज्याच्या इत्यंभूत परिस्थितीचे वर्णन केले. Image Source – getty images Hindustan Times अर्थमंत्र्यांच्या भाषणातील ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे- यंदाचा अर्थसंकल्प शेतकऱयांना समर्पित. शेतकरी स्वाभिमान वर्ष म्हणून यंदाचे वर्ष साजरे करणार. शेतक-यांसाठी २५ हजार कोटींची भरीव तरतूद. निसर्गाच्या लहरीपणामुळे गेली तीन वर्ष राज्यात दुष्काळ. ‘जलयुक्त शिवार’ योजनेसाठी १ हजार कोटींची तरतूद. विद्युतपंप जोडणीसाठी २ हजार कोटी. Highlights of Maharashtra Budget 2016-17 मत्स्य संवर्धनासाठी १५० कोटींची तरतूद. पीकविम्यासाठी १ हजार ८८५ कोटी. राज्यात अकोला आणि जळगावात पशुवैद्यकीय महाविद्यालये स्थापन करणार. प्रत्येक जिल्ह्यातून तीन आदर्श शेतकऱयांची निवड करून त्यांना अद्ययावत प्रशिक्षण देण्यात येणार. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कृषी महोत्सव साजरा केला जाणार. सेंद्रीय शेतीला चालना देणे काळाची गरज. www.missionmpsc.com कृषी गुरूकूल योजना सुरू करणार, सुधीर मुनगंटीवारांची घोषणा. पालकमंत्री पाणंद रस्ते दुरूस्ती योजनेसाठी १०० कोटी. प्रत्येक जिल्ह्यात सक्षम हवामान केंद्र उभारण्याचा प्रयत्न. नाबार्डच्या सहाय्याने दुग्धोत्पादन प्रकल्प सुरू करणार. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या धर्तीवर राज्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजना राबविण्यात येणार. राज्यातील गाईंच्या संवर्धनासाठी ‘गोवर्धन गोरक्षा केंद्र’ उभारणार. जलजागृतीसाठी आणि जलसाक्षरता यासाठी प्रशिक्षण केंद्रे उभारणार, मुनगंटीवारांची घोषणा. साठवण-प्रक्रिया उद्योगांसाठी २५ टक्के अनुदान. ग्रामीण पाणी-पुरवठा योजनेसाठी ५०० कोटींची तरतूद. राष्ट्रीय पेयजल योजनेसाठी १७० कोटी. Highlights of Maharashtra Budget 2016-17 in marathi ९ रेल्वे प्रकल्पांसाठी ९ कोटी ६८ लाख कोटी. वीजनिर्मितीसाठी ७८४ कोटींची तरतूद. वीज वितरणासाठी ३०१ कोटींची तरतूद. सुमतीबाई सुकळीकर महिला सक्षमीकरण योजना राबवणार. स्व.शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधीच्या रकमेत वाढ व प्रतिपुर्तीच्या नियमात कुटुंबियांचा समावेश. जलसिंचनासाठी ७ हजार ८५० कोटींची तरतूद, मुनगंटीवारांची घोषणा. सधन कुक्कुट विकास गट स्थापन करणार, त्यासाठी ५० कोटींची तरतूद. मुद्रा बँक योजनेचा प्रचार आणि प्रसार करून बेरोजगार तरुणांना मदत करणार. मुद्रा बँक कर्ज पुरवठा जिल्हास्तरीय समितीचे गठण. २० कोटींची तरतूद वस्त्रोद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध प्रकल्प, २६५ कोटींची तरतूद. १ जुलै कृषी दिन व वन महोत्सवानिमित्त राज्यात एकाच दिवशी २ कोटी वृक्ष लागवड रस्ते बांधकामासाठी ४ हजार ५० कोटी रुपये. भिवंडी, शिळफाटा उन्नत मार्गासाठी ४० कोटींची तरतूद. रस्त्यांचे दुपदरीकरण आणि चौपदरीकरणासाठी ५५० कोटींची तरतूद. महाराष्ट्र उद्योजकता परिषदेची स्थापना करण्यात येणार. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेसाठी ५०० कोटींची तरतूद. महामार्गांवर नवे ४०० स्वच्छतागृह, त्यासाठी ५० कोटींंची तरतूद. वीज दरातली सवलतीसाठी १ हजार कोटींची तरतूद. २०२२ पर्यंत सर्वांसाठी घर, त्यासाठी ७०० कोटींची तरदूत. २१ हजार किमीचे रस्ते अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बांधणार. बेघर व निराधार स्वातंत्र्य सैनिकांसाठी प्रत्येकी १० लाख. मुंबई, नवी मुंबई, नागपूर, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पुणे या गर्दीच्या ठिकाणी केवळ महिलांच्या प्रवासासाठी खास वेगळ्या बसेस उपलब्ध करून देण्यात येणार. मुंबईत विभागीय क्रिडा संकुल उभारण्यात येणार. पोलिसांच्या घरांसाठी ३२० कोटींची तरतूद. Maharashtra Budget 2016-17 संजय गांधी निराधार योजना , श्रावणबाळ योजना व सामाजिक अर्थसहाय्याच्या इतर योजनांच्या अनुदानात वाढ – निराधारांना आधार अमरावतीच्या हनुमान व्यायाम संस्थेसाठी १ कोटी. नागपूर मेट्रोसाठी १८० कोटी देणार. शिर्डी,अकोला,कराड,चंद्रपूर येथील विमानतळांचा विकास करण्यात येणार. निसर्ग संरक्षणासाठी ४७ कोटी. समुद्र किनाऱयालगतच्या कांदळवन संरक्षण आणि संवर्धनासाठी प्रतिष्ठान स्थापन करण्यात येणार. सर्व शिक्षा अभियानासाठी ७४० कोटींची तरतूद. नमामी चंद्रभागा अभियानाअंतर्गत चंद्रभागा नदीचे संवर्धन आणि प्रदुषणमुक्त करण्यात येणार. अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत १ हजार ३२ कोटींची तरतूद. पर्यटन स्थळांच्या विकासाठी आवश्यक उपाय योजना. नाट्यकला संवर्धनासाठी राज्य बालनाट्य स्पर्धेत दिल्या जाणाऱय़ा पुरस्कारांच्या रकमेत वाढ. यंदा १० हजार अंगणवाड्या आदर्श अंगणवाड्या करणार. त्यासाठी १०० कोटींची तरतूद. अंगणवाडी सेविकांना २ लाखांचा आरोग्य विमा आणि २ लाखांचा जिवन विमा. राज्य परिवहन मंडळ निवारे आधुनिक करणार. मुंबईतील मेट्रो प्रकल्पासाठी ९० कोटींची तरतूद. ग्रामीण आरोग्यासाठी ३२० कोटी. नागपूर मेट्रोसाठी १८० कोटी रुपये देणार. ऐका माझ्या भगिनींनो नाही तुम्ही निराधार, तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे सरकार- सुधीर मुनगंटीवार. निराधार आणि विधवा महिलांसाठी ३३२ कोटींची तरतूद. बाबासाहेबांच्या जन्म शताब्दीसाठी १७० कोटींची तरतूद. अल्पसंख्याक समाज उन्नतीसाठी १०५ कोटी. स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत व महिला सक्षमिकरण अभियानासाठी १ हजार कोटींची तरतूद. आर.आर.पाटील यांच्या स्मरणार्थ सांगलीत भव्य सभागृह बांधण्यात येणार, त्यासाठी ५ कोटी. भास्कराचार्य यांच्या स्मरणार्थ राज्यात गणितनगरी स्थापन करण्याचा मानस. अनुसुचित जातीच्या शेतक-यांना विहिरीसाठी २ लाखांचं अनुदान. पंडित दीनदयाळ उपाध्याय कृषि मार्गदर्शक योजना सुरू करणार. आदिवासींच्या वारली कलेला प्रोत्साहन देण्यासाठी ६० कोटींची तरतूद लोकमान्य टिळकांच्या विविध उपक्रमांसाठी ५ कोटींची तरतूद. राज्याबाहेर शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या उभारणीसाठी ५ कोटांची तरतूद मुंबईतील ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमानंतर महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षमतेचे जगाला दर्शन राज्य शासनाच्या नविन औद्योगीक धोरणामुळे जानेवारी २०१६ पर्यंत ८४९७ प्रकल्पांनी उत्पादन सुरु केले आहे. यात २,६२,६३१ कोटी रु. ची गुंतवणूक करण्यात आली आहे, ११.२३ लाख थेट रोजगार निर्मिती. ई-कॉमर्सची माहिती न देणऱया कंपन्यांना दंडाची तरतूद. आपले सरकार पोर्टल मार्फत १५६ सेवा ऑनलाईन उपलब्ध करण्यात आल्या आहेत. विक्रीकर आणि इतर कर सोपी करण्याचा विचार. लॉटरी योजनेसाठीचा करण सव्वा लाखाहून दीड लाख करणार. सीआरपीएफ आणि एसआरपीएफ कर्मचाऱयांना कर सूट. व्हॅटमध्ये ०.५ टक्के वाढ करण्याचा सरकारचा निर्णय. बेदाणे आणि मनुक्यावरील कर सवलत यंदाच्या वर्षातही सुरू राहणार. आयटी क्षेत्रासाठी डेटा सेंटर आणि सर्व शासकीय केंद्रांना जोडण्यासाठी १० कोटी तरतूद. हॉटेलमध्ये वापरण्यात येणाऱया टॉवेलवर कर एलईडी ट्युबलाईटवरील करात सवलत. खोबरेल तेलावर १२.५ टक्के कर लागणार. इंजेक्शनमध्ये वापरण्यात येणाऱया निर्जंतुकीकरण पाण्यावरील करात सवलत. वापरलेल्या वाहनांच्या विक्रीवरील कर १२.५ टक्क्यावरून ५ टक्क्यावर. गणिताच्या सर्व साहित्यावरील करण १२.५ टक्क्यावरून ५ टक्क्यावर. बॅटरी, सौरउर्जेवरील वाहनांवर ५ टक्के कर माफ. बांबूपासून बनविलेल्या फर्निचरला पूर्णपणे करमाफी. पेट्रोल, डिझेल, सिगारेटवरील कर कायम. संरक्षण तारेवरील कर १२.५ टक्क्यारून ५ टक्क्यावर. साखर दराच्या नियंत्रणासाठी ऊस खरेदीकर माफ. नविन पर्यटन धोरण जाहीर, यासाठी रु. २८५ कोटी, औरंगाबाद परीसरातील म्हैसमाळ, वेरूळ, सुलिभंजन पर्यटन विकासावर विशेष लक्ष राजीव गांधी जिवनदायी आरोग्य योजनेसाठी रु. ३०० कोटी कोकणातील विविध ५ जिल्हयातील जेट्टी विकास कार्यक्रमासाठी रु. ३० कोटी (सोर्स – लोकसत्ता)

Thursday, 17 March 2016

How to Make Good Revision Notes for MPSC

वाचलेला घटक विषय व्यवस्थित समजून घेऊन स्वत:च्या शब्दांत थोडक्यात मांडून घेणे नोट्समध्ये अपेक्षित असते. अशा नोट्स स्वत:च्या भाषेत काढलेल्या असल्याने उजळणी करताना एक कंफर्ट झोन तयार होतो आणि जास्त आत्मविश्वासाने चिंतन हाऊ शकते. नोट्स कशा काढाव्यात, याचा एकच एक असा मॅजिक फॉर्म्युला नाही. प्रत्येकाच्या स्टाईलप्रमाणे नोट्स वेगवेगळ्या असू शकतात. बेसिक गोष्टी मात्र लक्षात हव्यात. एकाने काढलेल्या नोट्स दुसऱ्याला समजतीलच असेल नाही. यामुळे परिसरात कोणी एखादी परीक्षा पास झाल्यावर त्याचे घरी नोट्ससाठी चकरा मारू नये. How to Make Good Revision Notes for MPSC
केलेल्या अभ्यासातील महत्त्वाचे मुद्दे, संकल्पना परीक्षेच्या शेवटच्या क्षणी वाचता याव्यात म्हणून शॉर्ट टिपण/नोट्स काढाव्यात. या नोट्समध्येच मग इतरत्रच्या वाचनातील, चर्चा-चिंतनातील नवे मुद्दे नोंदवून ठेवले की, उजळणी करतांना फक्त याच मटेरियलवर अभ्यास पूर्ण होऊ शकतो. यूपीएससीच्या धर्तीवर एमपीएससी देखील अधिकाधिक इंटर डिसिप्लिनरी होत चालली आहे. त्यामुळे एखाद्या घटकाचा अभ्यास करताना त्यांच्याशी संबंधित दुसऱ्या घटक विषयाच्या काही मुद्द्यांचाही अभ्यास करणे आवश्यक आहे. उदा. अर्थशास्त्राच्या अभ्यासात उद्योग व लोकसंख्येच्या भौगोलिक वितरणाचा अभ्यास किंवा ऊर्जासुरक्षिततेबाबत अभ्यास करताना विज्ञान तंत्रज्ञानाबरोबरच भारताच्या परराष्ट्र धोरणाचाही विचार करावा लागतो. अशावेळी क्विक रेफरन्स म्हणून सगळ्या संबंधित घटकांविषयांच्या बेसिक नोट्स उपयोगी पडणार आहेत. how to make notes for revision नोट्सची तुमची स्वतःची पद्धत असेल तरी खालील काही बेसिक गोष्टी जरूर विचारात घ्या जे काही तुम्ही वाचले आहे, त्याची मुख्य संकल्पना, थीम काय आहे? हे समजावून घ्या. मुख्य संकल्पनेशी वाचनातले मुद्दे कसे निगडित आहेत, त्याचे विश्लेषण करा. या मुद्द्यांचे वर्गीकरण करणे शक्य आहे का? ते पाहून तसे वर्गीकरण करून घ्या. विश्लेषण आणि वर्गीकरणाच्या आधाराने मुख्य संकल्पना, मुद्दे नोंदवत जाऊन तुमच्या नोट्स तयार होतील. नोट्स काढतांना २-३ वेगळ्या वेगळ्या रंगांच्या पेनाचा वापर केल्यास अतिमहत्त्वाचे मुद्दे हाईलाईट्स करता येतात. पहिल्या संदर्भ साहित्यातील या नोट्सच्या आधारावर दुसऱ्या संदर्भ साहित्याचे वाचन करायचे. या वाचनातून फक्त जास्तीचे मुद्देच रिपीट करणे शिल्लक राहणार आहे. नोट्स काढण्याच्या या बेसिक अ‍ॅप्रोचनंतर काही महत्त्वाची पथ्ये पाळावी लागतील. जेणेकरून तुमच्या नोट्स तुमच्यासाठी कंप्लिट क्वीक रेफरन्सची भूमिका वठवू शकतील. पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठीच्या नोट्स काढण्याचा अ‍ॅप्रोच वेगवेगळा असायला हवा. पूर्व परीक्षेत फॅक्ट्स आणि त्यांच्या विश्लेषणावर भर द्यायचा तर मुख्य परीक्षेसाठी बेसिक संकल्पना, त्यांचे विश्लेषण व त्या अनुषंगाने पूर्वच्या नोट्समधील गरजेच्या फॅक्ट्सचा समावेश नोट्समध्ये असायला हवा. शक्य तितक्या कमी शब्दांत लेखन व्हायला हवे. पूर्ण वाक्य लिहीत बसायचे नाही. चिन्हे, चार्ट इत्यादींच्या वापरातून सुटसुटीतपणे, पण लगेच रिव्हाइज होतील अशा प्रकारे मुद्दे अ‍ॅरेंज करायचे. नोट्समध्ये जास्त भारुडभारती नसावी अनावश्यक मुद्दे टाळावे. नोट्सचा मुख्य उद्देशच मुळात लेखन आणि वाचनात वेळेची बचत करणे हा आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. साधारणपणे वाचलेल्या १०० पानांच्या तुमच्या नोट्स १० पानांइतक्या असायला हव्यात. उजळणीदरम्यान पुन्हा मायक्रो नोट्स काढायची तुमची सवय असेल तर या मायक्रो नोट्स १-२ पानांपेक्षा जास्त असू नयेत. पानांना व्यवस्थित क्रमांक देतच नोट्स लिहिल्या तर नंतर त्यांचा क्रम जुळवत बसण्याचा वेळखाऊ गोंधळ वाचतो. नोट्स प्रत्येक पानावर चिंतनानंतर किंवा चर्चेनंतर तुम्हाला सुचलेले मुद्दे, मत मांडण्यासाठी थोडी जागा पहिल्यापासूनच मोकळी ठेवावी. पूर्वसाठी नोट्स काढताना वेगवेगळ्या घटक विषयांची सरमिसळ करून नोट्स काढता आल्या तर जास्त चांगले. मुळात पूर्व परीक्षेच्या पेपरमध्ये एकाच घटकाचे प्रश्न संपवून पुढचा घटक अशी सरळसोट पद्धत नसते. त्यामुळे तथ्यांपुरत्यातच मर्यादित या नोट्समध्ये विषयांची सरमिसळ असेल तर परीक्षेचा माइंडसेट तयार व्हायला मदत होते. नोट्स काढताना रंगीत पेन, स्केचपेन वापरता आला तर काही जणांना त्या लक्षात ठेवणे जास्त सोपे पडू शकते. महत्त्वाचे मुद्दे हायलाइट करण्यातूनही कमी वेळात नोट्सची उजळणी शक्य होते. फ्लो चार्ट, टेबल, पाय चार्ट, आकृत्या अशा पॅटर्नसचा वापर करूनही नोट्स इंटरेस्टिंग आणि मितभाषी करता येतील. रंगांचा आणि आकृत्यांचा वापर केलेल्या नोट्सचे वाचन आणि उजळणी करताना फोटोग्राफिक मेमरीचा वापर होत असतो. त्यामुळे त्या जास्त लक्षात राहतात. मायक्रो नोट्स काढतानाच मोठ्या अक्षरात व रंगीत पेनांनी/स्केचपेनने लिहिल्या तर भिंतीवर चिकटवून त्यांची येता-जाता उजळणी करता येईल. तुमच्या सगळ्या अभ्यासाचा अर्क असल्याने तेवढीच उजळणी आणि पाठांतर त्या घटक विषयासाठी पुरेसे ठरू शकते. (मूळ लेख अतुल लांडे यांनी लिहला असून ‘दैनिक दिव्य मराठी‘ मधून साभार घेण्यात आला आहे.) how do you make good revision notes ? खाली काही नोट्सचे नमुने देत आहे. तुम्ही त्या ‘अॅज इट इज’ कॉपी करू नये.  तुम्हाल आयडीया यावी म्हणून देत आहोत. 


Wednesday, 16 March 2016

महाराष्ट्रातील रेल्वे वाहतूक

महाराष्ट्रातील रेल्वे वाहतूक
-
                         भारतीय उपखंडात १८४० साली ब्रिटीश कोर्पोरेशानला रेल्वे बांधण्यास परवानगी मिळाली. प्रथम मुंबई पासून उत्तरेस आणि पूर्वेस तसेच कोलकत्त्यापासून उत्तरेस आणि पश्चिमेस रेल्वे बांधण्यास सुरवात झाली. भारतात पहिली रेल्वे १८५३ साली मुंबई ते ठाणे दरम्यान सुरु झाली. महाराष्ट्रामध्ये २०१२ सालानुसार रेल्वेमार्गाची एकूण लांबी ५,९८४ कि मी कोकण रेल्वे ३८२ कि मी आहे. गेल्या ५१ वर्षात राज्यामध्ये रेल्वे मार्गाची लांबी फक्त १८.४ टक्क्यांनी वाढली.

रेल्वे मार्गाचे प्रकार -
रुंद मार्ग (ब्रॉड गेज) - या मार्गातील दोन रूळामध्ये १.६७ मीटर अंतर असते.
मध्यम रुंद मार्ग (मीटर गेज) - या मार्गातील दोन रुळातील अंतर १ मीटर असते.
अरुंद मार्ग (न्यरो गेज ) - या मार्गातील दोन रुळातील अंतर ०.७६२ मीटर असते.

प्रमुख ब्रॉडगेज रेल्वेमार्ग - महाराष्ट्र राज्य
मुंबई - दिल्ली (मध्य रेल्वे)
मुंबई - दिल्ली (पश्चिम रेल्वे)
मुंबई - चेन्नई (ग्रांड ट्रक)
दिल्ली - चेन्नई (ग्रांड ट्रक)
मुंबई - दिल्ली (मुंबई - सिकंदराबाद)
मुंबई - कोलकाता
मुंबई - कोल्हापूर

महाराष्ट्रातील अंतर्गत ब्रॉडगेज -
पुणे - मिरज, मिरज - कोल्हापूर, मांजरी - वणी - राजूर, मनमाड - औरंगाबाद,
दौड - मनमाड, चाळीसगाव - धुळे, तदळी - घुगुस, औरंगाबाद - जालना, परळी वैजनाथ - उदगीर,
जलंब - खामगाव, कन्हान - रामटेक, दौड - बारामती, कर्जत - खोपोली, बडनेरा - अमरावती,
तुमसर रोड - तिरोडा, नरखेड - अमरावती,पूर्णा - खंडवा,

महाराष्ट्रातील न्यारोगेज -
नेरळ - माथेरान, मुर्तीजापूर - अचलपूर -यवतमाळ, पाचोरा - जामनेर,
लातूर - चंद्रपूर, पुलगाव - आर्वी,

Monday, 14 March 2016

राज्यसेवा पूर्व परीक्षा शेवटचा महिना काय करायला हवे? काय नको?

राज्यसेवा पूर्व परीक्षा शेवटचा महिना काय करायला हवे? काय नको?


                                    डॉ. अजित प्रकाश थोरबोले

#१० एप्रिल २०१६ रोजी होणाऱ्या परीक्षेला १ महिना राहिला आहे.अभ्यासबरोबर strategy ला खुप महत्त्व प्राप्त  झाले आहे.

#राज्य सेवा पूर्व परिक्षेला जेमतेम १ महिना राहिला आहे. पुढील १ महिना काय करायला पाहिजे आणि काय करायला नको या दोन विषयांतर्गत हा लेख आहे.

# काय करायला नको ?

- परिक्षा जवळ येते तसे येणारे टेंशन घ्यायला नको .

- कोणताही विषय ऑप्शन ला टाकायला नको थोडे का होईना त्याची तयारी करायला हवी , काही विषयावर तुम्ही जास्त focusकरु शकता .

- मी पास होईल की नाही ?हा विचार मनात येऊ देऊ नका ( हा विचार सतत येणार असेल तर नककीच याचे उत्तर शेवटी नकारात्मक असेल )

-csat शिवाय शेवटच्या १५ दिवसात कोणतेही test paper देऊ नका.कारण त्यामधील कमी आलेल्या score मुळे आत्मविश्वास कमी होतो.

- स्वतःची इतराबरोबर तुलना करायला नको.
  i ) माझा अभ्यास त्याच्यापेक्षा / तिच्यापेक्षा खूप कमी आहे .
  ii ) मला इतरापेक्षा Test मध्ये खूप कमी मार्कस आहेत .
  iii ) इतर जण interview पर्यत पोहचलेत ,मी तर प्रथमच परिक्षा देत आहे.
  iv)माझे गणित,इंग्रजी इतरापेक्षा चांगले नाही.

- मुख्य परिक्षेला अजून वेळ आहे परंतु मला मुख्य परिक्षा जमेल का? हे विचार करणे सोडून दयायला हवे .

- मुख्य परिक्षेला मराठी इंग्रजी विषयाचे स्वरूप कसे असेल हा विचार करायला नको?

- Newspaper वाचणे बंद केले तरी चालेल.मागील १ वर्षातील चालु घडामोडींची चांगली तयारी करा.

- मला एवढे एवढे मार्क मिळायलाच हवेत तर च मी पास होईल हा विचार काढून टाका.cut off किती लागेल याचा विचार अत्ताच नका करू.चांगला performance कसा देता येईल याचा विचार करा.

- नोकरी करत करत मला अभ्यास जमेल का ? हा विचार करण्याचे टाळा.

- चालू  घडामोडी  आणि csat शिवाय नविन कोणतेही पुस्तक वाचनासाठी घेऊ नका.अगोदरचेच वाचलेले पुस्तक चांगले करा.

- कधीही तुमचा आत्मविश्वास ढळू देऊ नका ( स्पर्धा परिक्षा ही तुमच्या आत्मविश्वासाची परिक्षा आहे )

- सोशल मिडीयावर  गणित  बुध्दीमत्ता याचा अभ्यास करण्याचे टाळा ,वेळ खूप वाया जातो. काही जण व्हाटस अप ग्रुप वर वर काही चुकीचे उदाहरणे टाकतात आणि सोडवायला सांगतात त्याला काही पर्यायही दिलेले  नसतात यामुळे खूप वेळ वाया जातो.

    * काय करायला हवे

-नेहमी सकारात्मक विचार करून सतत अभ्यासाच्या तयारीच्या प्रक्रियेत राहणे यामध्ये विषयानुसार प्रश्न सोडवने , एकमेंकाशी भेटल्यानंतर केवळ अभ्यासाचा संवाद साधणे , आपण काय अभ्यास केला त्याचे सतत मनन चिंतन करणे, Audio's, video's पाहणे.

- आपले प्रयत्न शेवटपर्यत आत्मविश्वासपूर्वक १०० % परिक्षा संपेपर्यत प्रयत्न करावेत

- शेवटच्या काही दिवसात प्रत्येक विषयाला 2 ते 3 दिवस देवून त्याची रिव्हीजन करावी, तुम्ही काढलेले short मधील नोटस या ठिकाणी उपयोगी  पडतात .

- परिक्षेपर्यत मन स्थिर रहाण्यासाठी meditation आणि jogging चालू ठेवावे त्यामुळे सकारात्मक भाव जागृत ठेवता येतात , परिक्षेत या गोष्टीचा खूप चांगला फायदा होतो शेवटच्या काही दिवसात आपल्याला सतत भिती वाटत असते ही भिती नष्ट करण्यासाठी हे उपयोगी पडते.

- सकारात्मक , तुमच्या बद्दल चांगले मत असणारे मित्रच तुमच्या परिक्षेचा या शेवटच्या दिवसात सोबत रहातील याची दक्षता घ्या . नकारात्मक विचार करणारे , निंदा करणारे लोक यांचे विचार विश्व मर्यादित असते ते कधीही आयुष्यात यशस्वी झालेले नसतात. इतराना योग्य मार्गावरून परावृत्त करण्याचे प्रयत्न  करत असतात, आपण  का अपयशी झालो?याचे परिक्षण करण्याऐवजी कितीही अभ्यास केला तरी मिळत  नाही . नशिब असेल तरच तू पास होऊ शकतोस? अशा विचार करणार्या लोकापासून दूर रहा .

- सामान्य अध्ययन पेपर -१ मध्ये भरपूर प्रश्न हे आपण वाचलेल्या पैकी नसतात , परंतु हे कमीधिक परिस्थितीही सर्वाचीच असते आपण जो अभ्यास करतो तो आपला आत्मविश्वास आणि क्षमता वाढविण्यासाठी करत असतो .तुम्ही  आजपर्यत केलेला अभ्यास तुम्हाला परीक्षा hall मध्ये तुम्हाला दिलासा देत असतो.

-csat पेपरचा भरपूर सराव करा.८० मिनिटे देऊन १० passage चा सराव करा.नंतर आपले प्रश्न का चुकले त्यावर काम करायला हवे.आणि झालेल्या चुका नंतरच्या सरावात टाळाव्यात.गणित आणि बुद्धिमत्ता यामधिल प्रश्नाचा भरपुर सराव करा.जे प्रश्न सोपे असतात ते चुकायला नकॊ आणि वेळेचे गणित पाळण्यासाठी हे महत्त्वाचे  आहे.

-शेवटच्या महिन्यात Revision कशी करावी
परिक्षे अगोदर केलेल्या अभ्यासाची Revision महत्त्वाची आहे Revision नाही केली तर अगोदरचा केलेला Study न केल्यासारखा आहे . Revision करताना खालील  गोष्टी विचारात घ्या
१- Notes काढल्या असतील तर त्याचा वापर करा .
2- Revision करताना प्रत्येक विषयाला 2 ते 3 दिवस या प्रमाणे नियोजन करा
3- Revision करताना CSAT व चालू घडामोडी चा दररोज अभ्यास करा
४- शेवटच्या ४ते ५ दिवस अगोदर सर्व विषयाची Revision संपायला हवी.नंतर दुसरी Revision सुरु करा.यामध्ये प्रत्येक विषयाला १ दिवस मिळेल.
५-   कोणतेही नविन पुस्तक वाचायला नका घेऊ.अगोदर ज्या पुस्तकातुन अभ्यास केला आहे त्याचीच revision करा.समजा नविन पुस्तकात एखादा विषय चांगला दिला आहे म्हणुन ते पुस्तक घेऊ नका.एकाच पुस्तकातुन revison करा.
६.साधरणत: १५ ते २० मार्च दरम्यान revision सुरू व्हायला हवी.
७.Revision करताना कधीकधि आपण काही तरी नविनच वाचत आहे असा विचार मनात येतो.असा आला तरी tension घ्यायाचे नाही.ही एक common गोष्ट  आहे.सर्वांच्या बाबतीत असे घडते,याला कोणी अपवाद नाही.आपण वाचलेलयापॆकी सर्वच आठवत नसते.be confident about your preparation.आणि विसरणे हा माणसाचा एक गुणधर्म आहे.एखादी गोष्ट खुप दिवस recall नाही केली तर विसरते.

-India year book 2016 वाचले नाही तरी चालेल.वेळ असेल तर topic no.1,2,3,4,5,6,12,23,28 हे topic वाचा.

-India Economic  survey 2015-16 पूर्ण वाचण्याची आवश्यकता नाही..त्याची संक्षिप्त notes वाचा.

-महाराष्ट्र आर्थिक पाहणी मागील वर्षाचीच करा.(२०१४-१५)

महाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०१४-२०१५

ALL THE BEST



@ सर्वांना  खुप साऱ्या शुभेच्छा .. All the Best




आपलाच मित्र ,
डॉ. अजित प्रकाश थोरबोले
परि. उपजिल्हाधिकारी
Ajitdc.blogspot.com

Thursday, 10 March 2016

कॉम्प्यूटर ...... knowledge

कॉम्प्यूटर ...... knowledge

1. डॉ. डगलस इंजेलबार्ट (Dr. Douglas Engelbart) ने 1964 माउस का आविष्कार किया

2. प्रथम वेब साइट के निर्माण का श्रेय टिम बर्नस ली (Tim Berners Lee) को है। इन्हें World Wide Web का संस्थापक कहा जाता है।

3. बिल गेट्‌स (Bill Gates) तथा पाल एलेन (Paul Allen) ने मिलकर 1975 में माइक्रोसाफ्ट कॉरपोरेशन की स्थापना की।

4. बिल गेट्‌स की प्रसिद्ध पुस्तक 'The Road Ahead' 1995 में लिखी गई। वर्तमान में वे "Bill and Melinda Gates Foundation" द्वारा सामाजिक कार्यों में लगे है।

5. भारत के सबीर भाटिया (Sabeer Bhatia) ने फ्री ईमेल सेवा हॉटमेल (Hotmail) को जन्म दिया

6. ब्लू टूथ एक बेतार तकनीक (Wireless Technology) है जिसके द्वारा मोबाइल फोन के जरिये कम दूरी में कम्प्यूटर और विभिन्न उपकरणों को जोड़ा जाता है।

7. बैंकों में एटीएम (Automatic Teller Machine) वैन (WAN) का एक उदाहरण है।

8. WiFi का अर्थ है Wireless Fidelity इसका प्रयोग बेतार तकनीक द्वारा कम्प्यूटर के दो उपकरणों के बीच संबंध स्थापित करने के लिए किया जाता है।

9. WAP (Wireless Access Point) एक युक्ति है जो विभिन्न संचार माध्यमों को जोड़कर एक बेतार नेटवर्क बनाता है।

10. कम्प्यूटर के Standby Mode में मॉनीटर तथा हार्ड डिस्क ऑफ हो जाता है ताकि कम उर्जा खपत हो। किसी भी बटन को दबाने या माउस क्लिक करने से कम्प्यूटर Standby Mode से बाहर आ जाता है।

11. ऑप्टिकल माउस (Optical Mouse) में माउस पैड की जरूरत नहीं पड़ती क्योंकि इसमें कोई घूमने वाला भाग नहीं होता।

12. Hyper Text एक डाक्यूमेंट है जो उस वेब पेज को दूसरे डाक्यूमेंट के साथ जोड़ता है।

13. Blog शब्द Weblog से बना है। Blog किसी व्यक्ति द्वारा निर्मित वेब साइट है जहां वह अपने विचार, अनुभव या जानकारी रख सकता है। इस वेब साइट को पढ़ने वाले अन्य व्यक्ति भी इस विषय पर अपनी टिप्पणी दे सकते हैं।

14. Beta Release किसी साफ्टवेयर या तकनीक की उपयोगिता को परखने के लिए निर्माण के दौरान उसे बाजार में जारी करने को कहा जाता है।

15. पॉप अप (Pop-up) वेब ब्राउजिंग के दौरान स्वयं खुलने वाला विज्ञापन का विण्डो है।

16. की-बोर्ड की संरचना के निर्माण का श्रेय क्रिस्टोफर लॉथम सोल्स (Christopher Latham Sholes) को जाता है।

17. डिजिटल काम्पैक्ट डिस्क (DCD) का आविष्कार 1965 में जेम्स रसेल (James Russell) ने किया

18. बॉब नोयी (Bob Noyee) तथा गार्डन मूरे (Gordon Moore) ने सम्मिलित रूप से इंटेल (Intel) नामक कम्पनी की स्थापना की।

19. मोटरोला (Motorola) के डॉ. मार्टिन कूपन (Dr. Martin Cooper) ने मोबाइल फोन का आविष्कार किया

20. जीएसएम (GSM-Global System For Mobile Communication) मोबाइल फोन के लिए प्रयुक्त एक लोकप्रिय मानक है।

21. सीडीएमए (CDMA-Code Division Multiple Access) मोबाइल नेटवर्क स्थापित करने की व्यवस्था है।

22. कलकुलेटर तथा कम्प्यूटर में अंतर यह है कि कम्प्यूटर को एक साथ कई निर्देश या निर्देशों का समूह दिया जा सकता है तथा यह एक साथ कई कार्य कर सकता है। इसके विपरीत कलकुलेटर को एक साथ एक ही निर्देश दिया जा सकता है।

23. प्रथम व्यावसायिक इंटीग्रेटेड चिप का निर्माण फेयर चाइल्ड सेमीकण्डक्टर कॉरपोरेशन (Fair Child Semiconductor Corporation) ने 1961 में किया।

24. मॉनीटर का आकार मॉनीटर के विकर्ण (Diagonal) की लम्बाई में मापा जाता है।

25. फ्लापी डिस्क का आविष्कार IBM के वैज्ञानिक एलान शुगार्ट (Alan Shugart) ने 1971 में किया।

26. मानव मस्तिष्क और कम्प्यूटर में सबसे बड़ा अंतर यह है कि कम्प्यूटर की स्वयं की सोचने की क्षमता नहीं होती।

27. होम थियेटर एक पर्सनल कम्प्यूटर है जिसका प्रयोग मनोरंजन के लिए किया जाता है। इसमें वीडियो प्लेयर, आडियो/वीडियो रिकार्डर, टेलीविजन गेम्स, इंटरनेट जैसी अनेक सुविधाएं रहती हैं

28. कम्प्यूटर प्लेटफार्म का तात्पर्य कम्प्यूटर में प्रयुक्त आपरेटिंग सिस्टम से है जो अन्य प्रोग्रामों के क्रियान्वयन के लिए आधार तैयार करता है। एक प्लेटफार्म में चलने वाले प्रोग्राम सामान्यत: दूसरे प्लेटफार्म में नहीं चलते हैं।

29. अमेरिका के विंटेन कर्फ (Vinten Cerf) को इंटरनेट का जन्मदाता (Father of the Internet) कहा जाता है।

30 .नेटीकेट (Netiquette-Net+etiquette) इंटरनेट प्रयोग के समय किये जाने वाले अपेक्षित व्यवहारों और नियमों का समूह है।

31. इंटरनेट का संचालन किसी संस्था या सरकार या प्रशासन के नियंत्रण से मुक्त है।

32. जीपीआरएस (GPRS-General Pocket Radio Service) वायरलेस द्वारा मोबाइल फोन से इंटरनेट सुविधा के प्रयोग की तकनीक है।

33. हाइपर टेक्स्ट (Hyper Text) एक व्यवस्था है जिसके तहत टेक्स्ट, रेखाचित्र व प्रोग्राम आदि को आपस में लिंक किया जा सकता है। इसका विकास टेड नेल्सन (Ted Nelson) ने 1960 में किया।

34. WAP-Wireless Application Protocol मोबाइल फोन द्वारा इंटरनेट के इस्तेमाल के दौरान प्रयोग किये जाने वाले नियमों का समूह है।

35. इंटरनेट फोन कम्प्यूटर और इंटरनेट का प्रयोग कर टेलीफोन कॉल स्थापित करने की प्रक्रिया है।

36. इंटरनेट तथा कम्प्यूटर का प्रयोग कर किये गये अवैध कार्य, जैसे-सुरक्षित फाइलों को देखना और नष्ट करना, वेब पेज में परिवर्तन करना, क्रेडिट कार्ड का गलत इस्तेमाल करना, वायरस जारी करना आदि साइबर (Cyber Crime) कहलाता है।

37. इकॉन (ICANN-Internet Corporation for Assigned Names and Numbers) इंटरनेट पर प्रत्येक कम्प्यूटर के लिए एक विशेष पता देने के उद्देश्य से 1998 में गठित एक अन्तर्राष्ट्रीय संगठन है।

38. इमोटीकॉन (Emoticon-emotion+icon) एक या अधिक संकेतों का समुच्चय है जिसके द्वारा इंटरनेट पर किसी विशेष भावना को व्यक्त किया जाता है।
जैसे-:-) का मतलब मुस्कुराता चेहरा है।
:-( का मतलब दुखी चेहरा है।

39. एक्स्टानेट (Extranet) एक व्यक्तिगत नेटवर्क है जो व्यवसाय के लिए इंटरनेट तकनीक और सार्वजनिक संचार व्यवस्था का प्रयोग करता है।

40. हैकर (Hacker) एक व्यक्ति है जो इंटरनेट पर इलेक्टानिक सुरक्षा व्यवस्था को भेदकर मनोरंजन या उत्सुकतावश गुप्त सूचनाएं प्राप्त करता है।

41. ब्रिटेन के एलान टूरिंग (Alan Turing) सर्वप्रथम कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) की विचारधारा रखी। पर इस क्षेत्र में अपने योगदान के कारण जान मैकार्थी (John Mc Carthy) को कृत्रिम बुद्धिमत्ता (Father of Artificial Intelligence) का जनक कहा जाता है।

42. डेस्कटॉप पब्लिशिंग (DTP) का विकास मैकिन्टोस (Macintosh) कम्पनी द्वारा किया गया।

43. इंटरनेट पर मुफ्त में उपलब्ध विश्व के सबसे बड़े इनसाक्लोपीडिया विकिपीडिया (Wikipedia) की स्थापना जिमी वेल्स (Jimmy Wales) ने किया।

44. बंग्लोर स्थित इंफोसिस टेक्नोलॉजी (Infosys Technology) का प्रारंभ एन. नारायणमूर्ति द्वारा 1981 में किया गया।

45. वर्तमान में विश्व का सबसे तेज सुपर कम्प्यूटर IBM का रोड रनर (Road runner) है जो 1000 ट्रिलियन गणनाएं प्रति सेकेण्ड कर सकता है।

46. भारत का सबसे तेज सुपर कम्प्यूटर एका (Eka) है जिसका विकास टाटा ग्रुप के पुणे स्थित सीआरएल (Computational Research Laboratory) द्वारा किया गया है। यह 117.9 ट्रिलियन गणनाएं प्रति सेकेण्ड कर सकता है।

47. विलियन हिगिनबॉथम (William Higgin Botham) ने 1958 में कम्प्यूटर के प्रथम वीडियो गेम का निर्माण किया।

48. माया II (Maya II) एक DNA कम्प्यूटर है जिसमें सिलिकॉन चिप की जगह DNA धागे का प्रयोग किया गया है।

49. माया (Maya) एक शक्तिशाली त्रिआयामी साफ्टवेयर है जिसका प्रयोग चलचित्रों और विडियो गेम में विशेष प्रभाव डालने के लिए किया जाता है।

50. एलन टूरिंग (Alan Turing) को आधुनिक कम्प्यूटर विज्ञान का जनक माना जाता है।

Wednesday, 9 March 2016

⭕ 9 मार्च 2016 च्या चालू घडामोडी ⭕


⭕ 9 मार्च 2016 च्या चालू घडामोडी ⭕

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔴 महिला लढाऊ वैमानिकांची पहिली तुकडी 🔴

➡तीन सैनिकांचा समावेश असलेली महिला लढाऊ वैमानिकांची पहिली तुकडी येत्या 18 जून रोजी भारतीय वायुदलात सामील करण्यात येईल.
➡एअर चीफ मार्शल अरूप राहा यांनी (दि.8) ही माहिती दिली.
➡तीन महिला प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी या लढाऊ भूमिकेत सामील होण्याची इच्छा व्यक्त केली आहे, असे राहा यांनी सांगितले.
➡‘आम्ही 1991 मध्ये महिलांना वैमानिकाच्या रूपात सामील केले होते, परंतु ते फक्त हेलिकॉप्टर्स आणि परिवहन (विमान) यापुरतेच मर्यादित होते.
➡तसेच आता महिलांना लढाऊ वैमानिकाच्या रूपात सामील करण्याच्या भारतीय वायुदलाच्या (आयएएफ) प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
➡नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित ‘वुमेन इन आर्म्ड मेडिकल कॉर्प्स’वर आयोजित संमेलनात राहा बोलत होते.
➡तसेच यावेळी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर उपस्थित होते, संरक्षण मंत्रालयाने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये महिलांना लढाऊ वैमानिकाच्या रूपात भारतीय वायुदलात सामील करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔴 तेलंगणा सोबत सिंचन करार 🔴

➡महाराष्ट्र आणि तेलंगण राज्यातील आंतरराज्य सिंचन प्रकल्पाबाबतचे सर्व निर्णय परस्पर सामंजस्याने घेण्यासाठी तसेच निर्णय प्रक्रिया गतिमान करण्यासाठी आंतरराज्य नियंत्रण मंडळ स्थापन करण्यात आले.
➡तसेच यासंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत उभय राज्यांमध्ये सामंजस्य करार करण्यात आला.
➡दोन्ही राज्यांच्या सीमावर्ती भागातील नद्यांच्या पाणीवाटपासंदर्भात (दि.8) सह्याद्री अतिथीगृहात उभय राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक झाली. तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव म्हणाले, आजचा दिवस दोन्ही राज्यांसाठी ऐतिहासिक आहे.
➡राज्यात पाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून, नदीतील समुद्रात जाणारे पाणी दोन्ही राज्यांना वापरता येईल.
➡लेंडी, प्राणहिता, चवेल्ला, निम्न पैनगंगा नदीवरील राजापेट, चानखा-कोटी, पिपरड-परसोडा येथील बॅरेज तसेच भविष्यात हाती घ्यावयाच्या अन्य सिंचन प्रकल्पांसाठी हे आंतरराज्य नियंत्रण मंडळ स्थापन करण्यात आले.
➡निम्न पैनगंगा प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील 1 लाख 40 हजार 818 हेक्टर व लेंडी प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील 26,924 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔴 डॉ. ऑर्थोचे अ‍ॅम्बेसेडर जावेद अख्तर 🔴

➡वैद्यकीय क्षेत्रातील नामांकित अशा दिवासा हर्बल केअर कंपनीच्या डॉ. ऑर्थो या प्रसिद्ध ब्रँडचे ब्रँड अम्बेसेडर म्हणून विख्यात लेखक व गीतकार जावेद अख्तर यांना नेमण्यात आले आहे.
➡कंपनीचे सहसंस्थापक संजीव जुनेजा यांनी नुकतीच याची घोषणा केली.
➡संजीव जुनेजा यांनी सांगितले की, कंपनीच्या ब्रँड अ‍ॅम्बेसेडरपदासाठी आम्ही एका सर्जनशील कलावंताचा शोध घेत होतो.
➡तसेच या संदर्भात आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी देखील आम्हाला होकार दिला आहे.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔴 एसबीआय प्रत्येक जिल्ह्यात महिला शाखा सुरू करणार 🔴

➡महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासोबत महिलांनी बँकिंग सेवेचा जास्तीत जास्त वापर करावा म्हणून स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) प्रत्येक जिल्ह्यात बँकेची महिला शाखा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
➡एसबीआयने विभागवार आधीच 14 शाखा सुरु केल्या आहेत.
➡महिलांना कामकाज करणे सोयीचे होईल, अशा पद्धतीने या सर्व बँकात व्यवस्था असेल. महिलांसाठी कामकाजासाठीच्या दृष्टीने सुरक्षित आणि योग्य वातावरण निर्माण करण्याबाबत आम्ही दक्ष आहोत, असे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या चेअरमन अरुंधती भट्टाचार्य यांनी सांगितले.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔴 महिला बीट मार्शल्सला ‘दामिनी’ ही नवी ओळख 🔴
➡शहरात शाळा-महाविद्यालये तसेच गर्दीच्या ठिकाणी मुली-महिलांच्या मदतीसाठी धावून जाणाऱ्या महिला बीट मार्शल्सला जागतिक महिला दिनी ‘दामिनी’ ही नवी ओळख मिळाली आहे.
➡तसेच या ‘दामिनीं’ आता शहरात लष्करी गणवेषात फिरून गुन्हेगारांवर वचक बसविणार आहेत.
शहरात जुलै 2015 पासून महिला बीट मार्शल्सची नियुक्ती करण्यात आली आहे.
➡33 बीट मार्शल असून त्यांना फिरण्यासाठी 17 दुचाकी वाहने मागील सहा महिन्यांत या मार्शल्सकडून अनेक प्रकरणे समोर आणून 55 पेक्षा अधिक गुन्हे दाखल केले आहेत.
➡प्रत्येक पोलिस ठाण्यामध्ये या मार्शल्सची नियुक्ती करण्यात आली आहे.
➡सकाळी 8 ते दुपारी 1 आणि दुपारी 4 ते रात्री 9 अशा दोन शिफ्टमध्ये या मार्शल काम करतात.
➡(दि.8) जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून या महिला बीट मार्शल्सला मंगळवारपासून ‘दामिनी’ ही नवी ओळख मिळाली आहे.
➡‘दामिनी बीट मार्शल्स’ म्हणून त्यांना यापुढे ओळखले जाईल. तसेच शहरात फिरत असताना त्यांचे वेगळेपण जाणवावे म्हणून त्यांना लष्करी गणवेश देण्यात आला आहे.
➡जागतिक महिला दिनानिमित्त पोलिस आयुक्तालयामध्ये पाठक यांच्या हस्ते महिला बीट मार्शल्सचा विशेष सत्कार करण्यात आला.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔴 दिनविशेष 🔴

➡लेबेनॉन शिक्षक दिन
➡1952 : पुणे येथे पेशवे उद्यान प्राणी संग्रहालयाचे उदघाटन झाले.
➡1959 : बार्बी या बाहुलीच्या विक्रीस सुरुवात झाली.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

💟 तुम्हाला जर मागील सर्व चालू घडामोडी वाचायच्या असतील तर http://goo.gl/VrRdTl ह्या लिंक वर Click करा.. 💟

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

⭕ तुम्हाला पण जर या चालू घडामोडी दररोज तुमच्या Whatsapp वर मिळवायच्या असतील तर 7040252325 या नंबर वर तुमचे नाव आणि Address Whatsapp वरुण मेसेज करा.. ⭕

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

♦ MPSC च्या परिपूर्ण मोफत तयारीसाठी आणि नवीन नौकर्‍यांच्या माहितीसाठी नेहमी www.mpscworld.com ला भेट देत रहा... ♦

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

✅ MPSC World Android App Download करण्यासाठी येथे  http://goo.gl/ZdLrTY Click करा. ✅

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔴 हा मेसेज तुमच्या सर्व मित्रांसोबत Share करा, जेणेकरून त्यांना सुद्धा याचा फायदा होईल.....🔴

Tuesday, 8 March 2016

भूगोल

भूगोल – महत्वपूर्ण प्रश्न ** ———————————-
1. किसने सुझाव दिया था की पृथ्वी की उत्पत्ति गैसों और धूल से हुई? ►-ओटो स्मिड 2. किसी स्थान का मानक समय निर्धारित करने का आधार होता है? ►-प्रधान मध्यान रेखा
3. संसार की सबसे बड़ी झील कौन सी है? ►-कैस्पियन सी
4. पृथ्वी की उपरी परत में किसकी मात्र अधिक पायी जाती है? ►-ऑक्सीजन और सिलिकॉन
5. पृथ्वी की सबसे उपरी परत को क्या कहते हैं? ►-भू – पटल (Crust)
6. भू पटल (crust) और भू प्रवाह (upper mantle) के संपर्क क्षेत्र को क्या कहते हैं? ►-Moho Discontinuity
7. चट्टानों के अध्यन करने वाले विज्ञानं को क्या कहते हैं? ►-शैलिकी (Petrology)
8. संपूर्ण पृथ्वी में पाया जाने वाला सबसे ज्यादा मात्र में कौन सा तत्व है? ►-लौह (Iron) 9. धरातल पर पाए जाने वाले लम्बे तथा संकरे पर्वतों को क्या कहा जाता है? ►-पर्वत कटक (ridge)
10.विश्व की सबसे बड़ी मीठे पानी की झील कौन सी है? ►-सुपीरियर झील (संयुक्त राष्ट्र अमेरिका)
11. भारत की सबसे बड़ी झील कौन सी है? ►-चिल्का (ओडिशा)
12. साम्भर झील कहाँ पर स्थित है? ►-राजस्थान
13. भूकंप का अध्यन किस विज्ञानं के अंतर्गत किया जाता है? ►-Seismology
14. रिक्टर स्केल का निर्माण किसने किया था? ►-चार्ल्स फ्रांसिस रिक्टर
15. सामान भूकंपीय तीव्रता वाले स्थानों को मिलाने वाली रेखा क्या कहलाती है? ►-सम भूकंपीय रेखा (Iso-seismal)
16. भारत को कितने भूकंपीय क्षेत्रो में विभाजित किया गया है? ►-पांच
17. संसार का सर्वोच्च ज्वालामुखी पर्वत कौन सा है? ►-काटोपैक्सी (इक्वेडोर )
18. संसार का सबसे ऊंचा जलप्रपात कौन सा है? ►-एंजिल (वेनेज़ुएला )
19. ज्वार भाटा के कारण समुद्री जल स्तर में उत्पन्न अंतर को क्या कहते हैं? ►-ज्वारीय परिसर (Tidal range)
20. विश्व का सबसे लम्बा रेल मार्ग कौन सा है? ►-ट्रांस साइबेरियन

ई-मेल सुविधेचा शोध लावणारे रे टॉमलिन्सन कालवश

ई-मेल सुविधेचा शोध लावणारे रे टॉमलिन्सन कालवश

आपल्या ई-मेलच्या अद्वितीय शोधाद्वारे जगाच्या संदेशवहनात क्रांती करणारे रे टॉमलिन्सन यांचे शनिवारी निधन झाले.
ray-tomilson_6वॉशिंग्टन - आपल्या ई-मेलच्या अद्वितीय शोधाद्वारे जगाच्या संदेशवहनात क्रांती करणारे रे टॉमलिन्सन यांचे शनिवारी निधन झाले. हे ई-मेल संदेशवहन अत्यंत सोपे व सहज करण्यासाठी लागणा-या <\@> या चिन्हांची निवडही त्यांनीच केली होती.
१९७१ मध्ये टॉमलिन्सन यांनी थेट इलेक्ट्रॉनिक्स संदेशाचा शोध लावला. त्यापूर्वी मर्यादित स्वरूपात लेखी संदेश पाठवू शकत होते. जेव्हा संगणक जोडण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ होत होता, त्यावेळी टॉमलिन्सनने क्रांती घडवून जगाचे संदेशवहनाचे चित्र बदलून टाकले. १९९० पासून ई-मेलच्या वापराला मोठय़ा प्रमाणावर प्रारंभ झाला. आता तर जगाचा संपूर्ण व्यवहार ई-मेलवरच अवलंबून आहे.
टॉमलिन्सन यांचे शिक्षण रेनसिलिअर पॉलिटेक्निक इन्स्टिटय़ूट व मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीतून झाले. अमेरिकेच्या संरक्षण खात्यात काम करत असताना त्यांनी एका संगणकातून दुस-या संगणकात संदेश पाठवण्याचा प्रयोग केला. त्यावेळी कोणते शब्द पाठवले हे त्यांच्या लक्षात नव्हते. पण, तो प्रयोग यशस्वी झाल्यानंतर मी समाधानी झालो. त्यानंतर मी माझ्या सहका-यांना नेटवर्कद्वारे संदेश कसे पाठवायचे याचे शिक्षण दिले, असे टॉमलिन्सन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये नमूद केले आहे.

The first Email massage of Remand Tomlinson..

Ray Tomlinson

The First E-mail Message of Ray Tomlinson

Raymond (Ray) Samuel Tomlinson (born 1941 in Amsterdam, New York) is a graduate of Rensselaer Polytechnic Institute (the oldest technological university in USA) and a long-time employee of the company Bolt, Beranek and Newman, which had won the contract to create ARPANET, the predecessor of Internet.
Tomlinson started his work on the ARPANET, developing the Network Control Protocol (NCP), the predecessor of TCP/IP, for a time-sharing system called TENEX, as well as network programs, such as an experimental file transfer program (called CPYNET).
During the summer and autumn of 1971, he was making improvements to the local inter-user mail program (called SNDMSG). Single-computer electronic mail had existed since at least the early 1960's and SNDMSG was an example of that. SNDMSG allowed a user to compose, address, and send a message to other users' mailboxes on the same computer. Tomlinson hit on the idea to merge an intra-machine message program with another program developed for transferring files among the remote ARPANET computers.
There were other people, who developed similar programs. Richard W. Watson, for example, thought of a way to deliver messages and files to numeric printers at remote sites. He filed his "Mail Box Protocol" as a draft standard under RFC 196 in July 1971, but the protocol was never implemented.
In contrast, SNDMSG sent messages to named individuals (computer users), but only working on the same computer. Tomlinson decided to improve it, in order to send messages to users at remote computers also.
Tomlinson examined the mailbox as a file with a particular name. The users could write more data onto the end of the mailbox, but they couldn't read or overwrite what was already there. The idea of Tomlinson was to use CPYNET to append material to a mailbox file just as readily as SNDMSG could. SNDMSG could easily incorporate the code from CPYNET and direct messages through a network connection to remote mailboxes in addition to appending messages to local mailbox files.
The missing piece was that the experimental CPYNET protocol had no provision for appending to a file. It could just send and receive files. Tomlinson had to make a minor addition to the protocol and to incorporate the CPYNET code into SNDMSG.
Next problem was to provide a way to distinguish local mail from network mail. Tomlinson chose to append an at sign (@) and the host name to the user's (login) name. He chooses namely the at sign, because the purpose of this sign (in English) was to indicate a unit price (for example, 10 items @ $1.95, i.e. 10 items with price $1.95). Besides that, at signs didn't appear in names so there would be no ambiguity about where the separation between login name and host name occurred. The at sign also had no significance in any editors, that ran on TENEX. Thus he used the at sign to indicate that the user was "at" some other host rather than being local.
The first message using the new command was sent in the end of 1971 and was sent between two machines, that were literally side by side (see the lower photo) and ran the TENEX time-sharing monitor. The only physical connection they had was through the ARPANET. In the foreground of the photo is the computer BBN-TENEXA (BBNA). In the background is the computer BBN-TENEXB (BBNB) from which the first email was sent. On the left, foreground, is the Teletype KSR-33 terminal, on which the first email was printed. Immediately behind and largely obscured is another KSR-33 terminal, on which the first email was typed. BBNA was a Digital Equipment Corporation KA10 (PDP-10) computer with 64K (36-bit) words of (real magnetic) core memory. BBNB was a smaller machine with only 48K words.
The first email was sent between these two computers
The first email was sent between these two computers (© Dan Murphy, www.opost.com/dlm/)
Tomlinson sent a number of test messages to himself from one machine to the other. When the inventor was satisfied that the program seemed to work, he sent a message to the rest of the group, explaining how to send messages over the network. Thus the first use of network email announced its own existence.
The next release of TENEX went out in early 1972 and included the version of SNDMSG with network mail capabilities. The CPYNET protocol was soon replaced with a real file transfer protocol having specific mail handling features. Later, a number of more general mail protocols were developed also.
In 1996, for the first time in USA more electronic mail was being sent than postal mail. In 2003, for the first time spam accounts for over one-half of all e-mail sent. In 2010, the number of emails sent reached 107 trillion (sadly, 89.1% percent of emails were spam). In 2012 total number of email accounts was 3.3 billion and is expected to increase to over 4.3 billion accounts by 2016.

Monday, 7 March 2016

उपयुक्त चालु घडामोडी

सर्व स्पर्धा परीक्षा उपयुक्त घडामोडी -

*पहिले अखिल भारतीय मराठी बालनाट्यसंमेलन सोलापूर येथे पार पडले अखिल भारतीय मराठी नाट्य परीषदेतर्फे (मुंबई) आयोजीत संमेलनाचे अध्यक्षा कांचन सोनटक्के या होत्या.

*राष्ट्रीय हरीत न्यायालयाची स्थापना 18 ऑक्टोबर 2010 मध्ये झाली असून मुख्यालय नवीदिल्ली येथे आहे. पुणे (2013), भोपाळ, कोलकत्ता, चैन्नई हे चार हरीतन्यायालयाचे खंडपीठ आहे.

*भारताच्या अणुउर्जा आयोगाच्या अध्यक्षपदी शेखर बसू यांची नियुक्ती करण्यात आली. यापूर्वी बसू भाभा अणुसंशोधन केंद्राचे संचालक यापदावर कार्यरथ होते.

*बाल लैंगिक शोषण विरोधी समीतीवर सामाजिक कार्यकर्ता प्रियदर्शिनी हिगे यांची निवड करण्यात आली आहे.

* जगातील सर्वात उच्च इमारत मुंबईला होणार असून छत्रपती शिवाजी महाराज कन्व्हेन्शन सेंटर असे नाव असणार आहे. जगातील सर्वात उंच इमारती- बुजे खलिफा - (जगातील सर्वात उंच इमारत) ठिकाण - दुबई (828 मीटर), शांघाय टॉवर - (दुसर्‍या क्रमांकाची उंच इमारत) ठिकाण - शांघाय (632 मीटर), मका रॉयल क्लॉक (तिसर्‍या क्रमांकाची उंच इमारत) ठिकाण - मक्का (601 मीटर), भारतातील - इम्पिरिअल टॉवर 256 मीटर.

* भाजपचे जेष्ठ नेते प्रा. राम कापसे यांचे नुकतेच निधन झाले ते 82 वर्षाचे होते. त्यांनी अंदमान -निकोबार राज्याचे नायब राज्यपाल म्हणून काम पाहिले होते.

*मुख्यमंत्री स्वेछाधिकारी कोट्याद्वारे सदनिका वाटपात झालेल्या गैरकारभाराची चौकशी करण्यासाठी जे.ए.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समीती नेमण्यात आली होती.

*शाहरुख खान यांना चित्रपटसृष्टीतील योगदानाकरीता लंडन येथील एडिन्बरा विद्यापीठाने डॉक्टरेट पदवीने सन्मानित केले.

*राजीव गांधी जीवनदायी आयोग्य योजनेचे नाव बदलवून बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देणे विचाराधीन आहे.

* बाल अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी शांततेचे नोबेल मिळविणारे कैलास सत्यार्थी यांना हॉवर्ड विद्यापीठाच्या हयुमेनेटिरीयन या प्रतिष्ठत पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे. हा पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय आहेत.

*माजी नौदल प्रमुख राधाकृष्ण हरीराम तहिलीयानी यांचे नुकतेच निधन झाले ते सैन्यदलात अत्यंत महत्त्वाची भूमीका बजावली आहे 1990 ते 94 या काळात ते सिक्कीमचे राज्यपाल होते.

*बस पासचे पैसे नसल्याने आत्महत्या केलेल्या स्वाती पिटले हिच्या स्मरनार्थ परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी स्वाती अभय योजना सुरु केली. ही मराठवाड्याच्या विद्यार्थांनसाठी लागू आहे.

*पाकीस्तानातून भारतात परत आणण्यासाठी महत्त्वाची भूमीका बजावलेल्या ईधी फाऊंडेशनला (पाकीस्तान) पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी 1 कोटी रुपये दिलेली देणगी नाकारली. ईधीचे संस्थापक अब्दूल सतार ईधी.

*मेक इन इंडीया अंतर्गत हिन्दूस्थान एरॉनॉटिकल लिमीटेड तर्फे युद्धात सहभागी होणारी शस्त्रे दारुगोळा वाहून नेणारी अ‍ॅटॅकिंग रुद्र हेलिकॉप्टर बनविण्यात आले आहे.

*मुंबईचे पोलीस आयुक्त जावेद अहमद यांची सौदी अरेबियातील भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली जावेद हे 1980 च्या आयपीएस बॅचचे अधिकारी आहेत ते 2016 मध्ये निवृत्त हेाणार आहेत.

*पाकीस्तानचे शाहीन -3 या मध्यम पल्ल्याच्या व जमीनीवरुन जमीनीवर मारा करणार्‍या आंतरखंडीय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.

*वॉशिग्टन मधील ग्लोबल फायनाशिअल इंटांगिरीने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार विदेशातील काळा पैशामध्ये चिनचा पहिला, रशियाचा दुसरा, मेक्सिकोचा तिसरा तर भारताचा चौथा क्रमांक लागतो.

*राज्य कुस्तीगीर परीषदेच्या अध्यक्षपदी शरद पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

*जर्मनीच्या चॅन्सेलर अ‍ॅगेला मकैल यांची टाईम्स ऑफ द इअर म्हणून निवड करण्यात आली असून त्यांचे छायाचित्र टाइम मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकले आहे.

* भाजपचे दिवगंत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मरनार्थ उभारलेल्या गोपीनाथगड चे नुकतेच लोकार्पण झाले.

*भारताचा थाळीफेकपटू विकास गौडा यांची पुढील वर्षी होणार्‍या रिओ ऑलिम्पकसाठी पाठ ठरला आहे.

*संपूर्ण शहर सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या नजरेखाली येणारे पहिले शहर पुणे ठरले आहे.

* जागतीक क्रमवारीत सर्बियाचा नोवाक जोकोविच यांनी अव्वल स्थान कायम ठेवले असून 167 आठवडे अग्रस्थानी होते.

*अल्पभुधारक शेतकर्‍यापर्यंत उच्च दर्जाचे कृषी तंत्रज्ञान पोहोचवून त्यांच्या जीवनात कांती घडविणार्‍या जैन इरिगेशन सिस्टीमच्या योगदानाची दखल घेत फॉर्च्युन या प्रतिष्ठीत मासिकाने गौरव केला आहे.

* मुस्लीम भाविकांचे श्रद्धास्थान असलेले सौदी अरेबीयातील मक्का मशिदीजवळ हज यात्रेदरम्यान चेंगराचेंगरीत 717 भाविकांचा मृत्यू झाला.

*माजी जलसंपदा सचिव आलोक रावत यांची केंद्रीय महिला आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती झाली. ते महिला आयोगावर निवड झालेले पहिले पुरुष सदस्य आहेत.

*फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट ऑफ इंडियाच्या विद्यार्थीनी 139 दिवस केलेले आंदोलन अखेर मागे घेतले. गजेन्द्र चव्हाण यांच्यासह चार सभासदांना हटविण्याची मागणी होती.

*रंगभूमी दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय मराठी नाट्य परीषदेच्या पुणे शाखे तर्फे दिला जाणारा जयवंतराव टिळक पुरस्कार सुहासिनी देशपांडे यांना देण्यात आला.

*पुणे महानगरपालिकेतर्फे 2011 पासून संगीत क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देणार्‍या व्यक्तीला स्वरभास्कर पुरस्कार दिला जातो. 2015 चा प्रभा अत्रे (यांनी घेतला नाही) 2016 चा तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांना देण्यात आला आहे.

*फोर्ब्स नियतकालिकाने जाहीर केेलेल्या सर्वात प्रभावशाली नेत्यांच्या यादीत पंतप्रधान नरेन्द्र मोदी नववे स्थान पटकावले आहे. (2014 मध्ये -14 वे) या यादीत रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी अव्वल स्थान पटकावले. बराक ओबामा तिसर्‍या स्थानावर आहे.

*कॅनडाच्या मंत्रीमंडळात कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन व्यूज्यू यांनी आपल्या मंत्रीमंडळात भारतीय वंशाच्या चार सदस्यांच्या समावेश केला आहे. या निवडणूकीत 19 उमेदवार भारतीय वंशाचे निवडून आले होते. मंत्रीमंडळात हरजितसिंग सज्जन, बार्विश छग्गर अमरजित सोही, नवदिव बेन्स यांचा समावेश आहे.

*डॉ. बाळासाहेब सांवत कोकण कृषी विद्यापीठाचे 11 वे कुलगुरु म्हणून डॉ. तपन भट्टाचार्य यांनी पदभार स्विकारला.

*कल्याणी कौल या मुळ भारतीय वंशाच्या बॅरीस्टरची ब्रिटनमध्ये न्यायधीशपदावर नियुक्ती झाली.

*भारताने जी.सॅट 15 या आपतकालीन सेवासाठी उपयुक्त अशा उपक्रमाचे यशस्वी प्रक्षेपण फे्रंच गयाना येथील कौराऊ अवकाश स्थानावरून प्रक्षेपण करण्यात आले.


     

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2016

येत्या १० एप्रिल रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे व दरवर्षी परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांमध्ये, ‘फ्रेशर्स’ म्हणता येईल अशा नव्या उमेदवारांइतकेच किंबहुना, त्यापेक्षा अधिक जुने म्हणजेच ‘रिपीटर’ उमेदवार असतात. एक-दोन-तीन किंवा त्यापेक्षा कमी-जास्त प्रयत्नांचा अनुभव असणाऱ्या अशा उमेदवारांचे, अभ्यासाच्या रणनीतीबद्दल स्वत:चे असे काही आडाखे असतात. कोणत्या घटकविषयाला जास्त महत्त्व द्यावे, कोणत्या संदर्भ पुस्तकांना हाताळावे, कोणत्या पुस्तकातून कोणता भाग अभ्यासावा या विषयी नेमके धोरण असते. एक-दोन परीक्षांमधील यशापयशाच्या अनुभवातून येणारे हे शहाणपण फार मोलाचे असते आणि ते उपयुक्तही ठरते. पण स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाविषयी योग्य दृष्टिकोन विकसित झाला असेल तर या दृष्टिकोनाच्या निकषांवरच पूर्वानुभवाचे ज्ञान उपयुक्त ठरते अथवा आपली रणनीती तपासून घ्यावी लागेल. http://loksa.in/NSH225454
जगातील सर्वांत जास्त लांबीच्या १० नद्या पुढीलप्रमाणे आहेत.

1.नाईल नदी ( ६,६९० कि.मी.)

2.अॅमेझॉन नदी ( ६,४५२ कि.मी.)

3.मिसिसिपी नदी- मिसूरी नदी ( ६,२७०कि.मी.)

4.यांगत्झे नदी (चँग जिआंग ) ( ६,२४५ कि.मी.)

5.येनिसे आंगारा नदी ( ५,५५० कि.मी.)

6.ह्वांग हो नदी ( ५,५६४ कि.मी.)

7.ऑब ईर्तीश नदी ( ५,४१० कि.मी.)

8.आमूर नदी ( ४,४१० कि.मी.)

9.काँगो नदी ( ४,३८० कि.मी.)

10.लेना नदी ( ४,२६० कि.मी.)

Digital State.

‬President Declares Kerala as the "First Digital State"

President Pranab Mukherjee has formally
declared Kerala as the country’s first digital
state.

It was announced by President after launching a
digital empowerment campaign of state at a
function to be held in Kozhikkode.

The campaign aims at bridging the digital divide by 2020.

This declaration was made considering the rapid digital strides of the state which has achieved

- 100 percent mobile connectivity

- 75 percent e-literacy

- Maximum digital banking

- Broadband connectivity upto the Panchayat level

- Linking bank accounts with Aadhar cards

 e-District plan in all districts

Key Facts
---------

Kerala was able to achieve this feat due to the combined efforts of the government and various social organizations in the state

State has successfully linked all villages in the
state with broadband connectivity under the
National Optical Fibre Network (NOFN) project.

It is first state in country to do so.

The broadband connectivity has helped to
provide high-speed internet in all gram
panchayats and remote areas of the state.

Apart from NOFN it, two projects started by the government in 2002 viz. Akshaya and IT@School

– also has helped it to attain high e literacy.

Under these projects over 2,500 Akshaya service centres functioning in rural and urban areas
have helped generate awareness in e-
governance.

State also has over 600 e-governance
applications covering almost all departments of
state that play pioneering role in delivering e-
services to citizens.

As a digital state, Kerala has a mobile tele- density of 95% and Internet access covering over
60 % of the population.
[3/1, 7:02 AM] ‪+91 72763 11268‬: Eminent Personalities of Ancient India

Alexander : he was the ruler of Macedonia in Greece. He attacked India in 326 BC and captured upto river Bias.
Ajatasatru : Son of Bimbisara. He established the city of Pataliputra.
Arien : Greek historian who wrote about Alexander’s Indian invasion.
Ashwaghosh : Buddhist monk who initiated Kaniskha to Buddhism wrote Buddha charita, Sutralankar and Sandaranand.
AmarSimha : Sanskrit scholar in the court of Chandragupta who wrote Amarakosha.
 Aryabhatta : He analysed the reasons for Solar and Lunar eclipses and declared that the Earth is round. Wrote Aryabhattiyam.
Bimbisar : Founded the Magadhan Empire or Haryanka dynasty. He was the first influential king of ancient India.
Banabhatta : Court poet of Harshavardhana and author of Harsha Charita and Kadambari.
Charak : He was an Ayurvedic expert wrote Charak-Samhita and established the Aitereya branch of Ayurvedic medicines.
Amoghavarsha : He was a famous Rashtrakuta ruler.
Dhanananda : He was a powerful king of Magadha. Alexander did not go forward to invade Magadha only after hearing his reputation.
Darius I : The ruler of Iran (Persia) who invaded India in 6th century BC.
Gautami Putra Shatakarni : He was the mostfamous Satavahana king in 2nd Century.
Harisena : He was the writer of Pryaga Prashasti or Allahabad Pillar Inscription.
Kharavel : Ruler of Kalinga in I century AD. The Famous Hathigumbha inscription belonged to him.
Kanishka : (I century AD) : Most powerful Kushan king. Started Shaka Era. Organised fourth Buddhist council at Kundalvan near Kashmir.
Karikala : Chola ruler who founded the city of Puhar (Kaveri patanam) in I century BC.
Kautilya : also known as Vishnugupta or Chanakya. He wrote Arthasasthra, which is compared to ‘The prince’ of Machiavelli.
Kalidas : Famous Sanskrit poet who wrote, Raghuvamsa, Kumara Sambhavam, Abhigyana Shakuntalam, Vikramorvashiyam and Malavikagnimitram. He also wrote Meghadootam and Ritusamharam.
Kamban : A Tamil poet of 11th century who wrote Ramayan in Tamil.
Mihir Bhoja : Famous Prathihara ruler of 9th century.
Kalhana - Famous Kashmiri poet and historian.He wrote Raja Tarangini.
Marco Polo : Venitian Traveller to India in 13th century.
Menander : He came to India as a foreign aggressor in II Century BC. MilindaPanho, a book written by Nagasena, is about him.
Nagarjuna : Famous Buddhist monk. He popounded the philosophy known as Madhyamika.
Makkali Gosala : Philosopher of 6th Century BC. He was the founder of Ajivika sect.
Mihirkula : Huna conqueror defeated by Yashodharma.
Skand Gupt : Last mighty Gupta ruler.
Shushrut : He was a doctor of Ayurvedic medicine. He started the Dhanwantri branch and was an expert in Plastic Surgery.
Pulikeshin II. Most powerful king of Chalukyas of Vatapi who defeated Harshavardhana in North and Mahendravarman of South.
Pushya Mitra sunga : He killed the last Mauryan ruler and laid the foundation of Sunga dynasty in 185 BC.
Pliny : He was a Roman historian who wrote the Natural History. He wrote about the Mauryas of India.
Panini : Sanskrit scholar specially of Grammar. He wrote Ashtadyayi.
Varahamihira : He was famous astronomer who wrote Brihat Samhita.
Sankaracharya : He was born in Kaladi in Kerala. He propagated Advaita Philosophy.
Six systems of Indian Philosophy

Samkya- Sage Kapila
Yoga- Patanjali
Vaisheshika- Kannada
Nyaya- Akshapada (Gautama)
Mimamsa- Jaimini
Symbols of Buddha

Birth- Lotus and Bull
Renunciation-Horse
Enlightenment -Bodhitree
First Sermon -Dharma Chakra
Nirvana (Death)-Foot prints
Famous Eras

Vikram Era -58 BC
Saka Era - 78 AD
Gupta Era- 320 AD
Hijra Era -622 AD
Kollam Era-825 AD
Illahi Era -1583 AD
Historically Important Places

Ayodhya- Birth place of Sri Rama (UP)
Amber Palace- Rajasthan
Aghakhan Palace- Pune (Maharashtra) (Gandhi and Kasturba were kept in prison here)
Kedarnath- Holy place of Hindus (Utharanchal)
Amarnath- Pilgrim centre (Kashmir)
Elephanta caves- Near Mumbai
Ellora Caves- Maharashtra - 34 cavetemples (Hindu, Buddha - Jaina)
Rajgir- Jain Temple in Bihar
Golden Temple- Amritsar - Harmandir Sahib of Si

Organization -Location of headquarters.

Consider the following pairs:
Organization – Location of headquarters
1.Asian Development Bank – Tokyo
2.Asia-Pacific Economic Cooperation – Singapore
3.Association of South-East Asian Nations – Bangkok
Which of the above pair(s) correctly matched?
(a) 1 and 2
(b) 2 only
(c) 2 and 3
(d) 3 only

Explanation
Asian Development Bank was established in 1966 to promote social and economic progress in the Asian and Pacific region. Headquarter of this Bank is Manila, the capital of Philippines.

Asia-Pacific Economic Cooperation (APEC) was founded in 1989 to assist the growing inter-dependence among Asia-Pacific economies. APEC began as an informal dialogue group but has now grown to become as the primary regional vehicle forpromoting open trade and practical economic co-operation among its members. The main objective of APEC is to promote free and open trade in the, Asia Pacific region through trade and investment, liberalization and facilitation. The headquarters of APEC is Singapore.

Association of South-East Asian Nations (ASAN), a regional inter-governmental organisation was formed by the governments of Indonesia, Malaysia, the Philippines, Singapore and Thailand through Bangkok Declaration signed on August 8, 1967. The headquarters of ASEAN is Jakarta, the capital of Indonesia. The main aims of ASEAN are to promote tourism, ensure political and economic stability of its members, intensify intra-ASEAN trade and accelerate social and economic development through active collaborate, mutual assistance in matters common interest and co-operation in transportation and communications.

Ans-(b)

Sunday, 6 March 2016

[3/5, 4:36 PM] ‪+91 94042 30352‬: मनोजकुमार यांना 2015 चा दादासाहेब फाडके पुरस्कार जाहीर :-

*दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारत सरकारतर्फे दरवर्षी भारतीय सिनेमामध्ये असामान्य कामगिरी करणार्या कलावंत व तंत्रज्ञांना दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे

*इ.स. १९६९ मध्ये दादासाहेब फाळके ह्यांच्या
जन्मशताब्दीवर्षापासून हा पुरस्कार दिला जात
आहे.

*हा पुरस्कार भारत सरकारच्या माहिती व
नभोवाणी खात्यातर्फे दिला जातो.

*दरवर्षी भरवल्या जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळयादरम्यान ह्या पुरस्काराचे वाटप केले जाते.

*१९६९ पासून दिल्या जात असणाऱ्या ह्या
पुरस्काराची रक्कम अनेक वेळा बदलण्यात आली आहे. सन २००६पासून सुवर्णकमळ, १० लाख रूपये व शाल दिले जाते.

*जेष्ट अभिनेते तसेच निर्माते, दिग्दर्शक मनोजकुमार यांना 2015 सालचा प्रतिष्ठेचा दादासाहेब फाडके पुरस्कार देण्यात आला.


*त्यांचा जन्म  1937 रोजी  पाकिस्थानात असलेल्या अबोटाबाद मध्ये झाला.त्यांचे जन्माचे नाव हरिकृष्ण गिरी गोस्वामी होते त्याना भारतकुमार टोपन नावाने ओडखले जात असे.


*1960 मधील "कांच की गुडिया" या चित्रपटाने चित्रपटसुष्ट्रीत पदार्पण केले.

*पुरस्कार;-

-सन 1992 मध्ये त्याना भारतसरकार पद्मश्री पुरस्कार मिळाला.

-सन 1972 मध्ये "बेईमान" या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फ़िल्म फेअर पुरस्कार मिळाला.

-सन 1968 मध्ये "उपकार" या चित्रपटाला दुसर्या क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.

-सन 1999 मध्ये त्यांना फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार मिळाला.

-सन 2008 मध्ये मध्यप्रदेश सरकारचा राष्ट्रीय किशोरकुमार पुरस्कार

-सन 2009 मध्ये फाळके रत्न पुरस्कार

-सन 2010 महाराष्ट्र सरकारचा राज कपूर पुरस्कार

*मागील काही पुरस्कार विजेते वक्ती:-

-पहिला पुरस्कार-देविका राणी-1969

-दुसरा पुरस्कार-बी.एन.सरकार-1970

-तीसरा पुरस्कार-पृथ्वीराज कपूर-1971

-45 वा पुरस्कार- कवि गुलजार-2013

-46 वा पुरस्कार-शशी कपूर-2014

-47 वा पुरस्कार-मनोजकुमार-2015


लेखन-समाधान निमसरकार
स्पर्धा परीक्षा लेखक/संचालक SAIMkatta
Mob-9422872805
[3/5, 4:36 PM] ‪+91 94042 30352‬: महत्त्वाचे पुरस्कार - 2015

1) कालीदास सन्मान पुरस्कार -

*अभिजात संगीत, नृत्य, नाटक आणि शिल्पकला या श्रेत्रात उत्सुंग कार्य करणाचा व्यक्तींना हा सन्मान मध्यप्रदेश राज्य सरकार तर्फे देण्यात येतो.

*पहिला पुरस्कार - 1980 सी.श्री.अय्यर  

*दोन लाख रुपये आणि सन्मासचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

*प्राचीन भारतातील एक संस्कृत नाटककार आणि कवी कालीदास स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो. (कालीदास पुस्तके - मेघदूत, रघुवंश, शृंगारनिलक) रंगभूमीवरील भरीव कामगिरीसाठी महेश एलकुंवार आणि जेष्ठ रंगकमी मोहन महर्षी यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

*एक प्रयोगशिर नाटककार म्हणून एलकुंचवार यांची ओळख आहे. वाडा चिरेबंदी, सुलतान, होळी, यातनाघर, पार्टी, प्रतिबिंव, आत्मकथा, भग्न तळ्याकाठी या त्यांच्या गाजलेल्या साहित्यकृती.

*मोहन महर्षी यांनी आषाढ का एक दिन, जोसेफ का मुकदमा, ऑथेल्लो, एवम इंद्रजीत नाटके प्रसिद्ध आहेत.

2) पणशीकर जीवनगौरव पुरस्कार -

*रंगभूमीवरील उत्त्कृष्ठ कामगिरी करणार्‍या श्रेष्ठ नाटककार राज्य शासनातर्फे हा पुरस्कार दिला जातो.

* 5 लाख रुपये स्मृतीचिन्ह आणि मानपत्र हे या पुरस्काराचे स्वरुप आहे. रंगभूमी दिनाच्या (5 नोव्हें) हा पुरस्कार सांस्कृतीकमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते रामकृष्ण नाईक यांना देण्यात आला.

*नाईक हे रायगडाला जाग येते तेव्हा, लेकरे उदंड झाली, अखेरचा सवाल, बॅलीस्टर इत्यादी नाटके सादर केली आहेत.

3) अण्णासाहेब किलोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार-

*संगीत रंगभूमीवर उत्त्कृष्ट कामगिरी करणार्‍या व्यक्तींना हा पुरस्कार दरवर्षी सांस्कृतीक कार्य मंत्रालय महाराष्ट्र शासनातर्फे दिला जातो.

*5 लाख रूपये स्मृतीचिन्ह आणि मानपत्र हे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

*या पुरस्काराची सुरवात 2009 पासून असून पहिला पुरस्कार फैयाज शेख यांना देण्यात आला होता.

*2015 साठी हा पुरस्कार रजनी जोशी यांना देण्यात आला आहे. त्यांनी सौभद्र, स्वंयवर, मृच्छकटिक इत्यादी नाटकात भूमीला साकारल्या आहेत.

4) गदिमा पुरस्कार -

*गदिमा प्रतिष्ठान चा मानाचा समजला जाणारा गदिमा पुरस्कार पार्श्‍वगायिका सुमन कल्याणपूर यांना जाहीर झाला आहे.

*21 हजार रुपये व सन्मानचिन्ह या पुरस्काराचे स्वरूप आहे. किराणा घराण्याच्या जेष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

5) तन्वीर सन्मान पुरस्कार -

*नाट्यक्षेत्रातील बहुमूल्य योगदानासाठी रुपवेध प्रतिष्ठानातर्फे देण्यात येणारा तन्वीर सन्मान 2015 साठी जेष्ठ रंगकर्मी अ‍ॅलेक पद्मसी यांना जाहीर झाला आहे. तर प्रकाश योजनाकार प्रदिप मुळे यांना नाट्यकर्मी पुरस्कारातर्फे गौरविण्यात आले आहे.

*तन्वीर पुरस्काराचे स्वरूप 1 लाख रुपये व नाट्यकर्मी पुरस्काराचे स्वरूप तीस हजार रुपये आहे.

6) टिळक राष्ट्रीय पत्रकारीता पुरस्कार -

*केसरी मराठा संस्थेतर्फे देण्यात येणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकरिता पुरस्कार जेष्ठ पत्रकार शेखर गुप्ता यांना जाहीर झाला आहे.

*1 लाख रुपये या पुरस्काराचे स्वरुप आहे.  पत्रकारितेच्या क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची कामगिरी केलेल्या पत्रकाराला हा पुरस्कार देण्यात येतो.

*आतापर्यंत वीर संघवी, एन राय, एच के हुआ इत्यादींना हा पुरस्कार दिला आहे.

7) वसुंधरा सन्मान पुरस्कार -

*किलोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा यंदाचा वसुंधरा पुरस्कार पर्यावरण तज्ज्ञ डॉ. वंदना शिवा यांना देण्यात आला.

*तर पर्यावरण विषयक लेखक विटटू सहगल यांना जिवनगौरव पुरस्कार देण्यात आला.

8) विष्णूदास भावे पुरस्कार -

*मराठी, रंगभूमीचे जनक विष्णूदास भावे यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार रंगभूमी दिनानिमित्त दिला जातो.

*अखिल भारतीय नाट्य संम्मेलनाच्या अध्यखा फैयाज शेख यांच्या हस्ते विक्रम गोखले यांना देण्यात आला.

9) यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार-

*सांस्कृतीक, आर्थिक, सामाजिक क्षेत्रात कार्यातून श्रेष्ठमापदंड प्रस्थापित केल्याबद्दल हा पुरस्कार यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण मुंबई तर्फे दिला जातो.

*रोख दोन लाख रूपये व सन्मानचिन्ह या पुरस्काराचे स्वरुप आहे. यावर्षी हा पुरस्कार कृत्रीम पायाच्या आधारे एव्हरेस्ट शिखर करण्याचा अरुणिया सिन्हा यांना देण्यात आला आहे.

10) दिनानाथ मंगेशकर पुरस्कार -

*दिनानाथ मंगेशकर याच्या स्मृृतीपित्यर्थ हा पुरस्कार प्रदिर्घ नाट्यसेवेसाठी हा पुरस्कार दिला जातो. यावर्षी हा पुरस्कार चित्रपट अभिनेते प्रशांत दाखले यांना देण्यात आला आहे.

11) विंदा करंदीकर पुरस्कार -

*मराठी साहित्य क्षेत्रात भरीव मोलाची कामगिरी करणारे जेष्ठ समीक्षक व लेखक रा.ग. जाधव यांना 2015 चा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला.

*साहित्य व प्रकाशन क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी करणार्‍यांना देण्यात येणाचा पुरस्काराची निवड करण्यात आलेल्या समीतीने रा.ग.जाधव यांची निवड केली असून या पुरस्काराचे स्वरुप 5 लाख रुपये आहे.

* प्रा. जाधव यांची निळी पहाट, संध्यासमर्याच्या गुजगोष्टी, समीक्षेतील अवतरणे, साणेत्तरी मराठी कविता व कवी, साहित्याचे परीस्थिती विज्ञान इत्यादी अनेक पुस्तके प्रकाशित आहे.

*यांनी औरंगाबाद येथे 2004 मध्ये झालेल्या आखिल भारतीय मराठी साहित्य संम्मेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे. तसेच याच वेळी पूर्ण येथील कॉन्टिनेन्टल प्रकाशन या प्रकाशन संख्येला श्री पु. भागवत पुरस्कार मिळाला असून त्या पुरस्काराचे स्वरुप 3 लाख रुपये व मानचिन्ह आहे.

इतर पुरस्कार -

12) लोकमान्य टिळक पत्रकरिता (म.रा.)- डॉ. मुज्जफर हुसेन

13) वि.दा.पुरस्कार - द.मा.मिरासदार हृदयनाथ

14) मंगेशकर पुरस्कार - ए.आ.रहमान


लेखन-समाधान निमसरकार
स्पर्धा परीक्षा लेखक/संचालक SAIMkatta
Mob-9422872805

चालू घडामोडी

चालू घडामोडी

देश-विदेश

प. बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम व पुदुचेरीत विधानसभा निवडणुका जाहीर

# पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम या चार राज्यांसह केंद्रशासित पुदुचेरीत ४ एप्रिल ते १६ मे या कालावधीत विधानसभा निवडणूक होणार आहे. १९ मे रोजी मतमोजणी होईल. निवडणूक आयोगाने शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्याने आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.

# पश्चिम बंगालमध्ये सहा टप्प्यांत मतदान होईल. आसाममध्ये ४ व ११ एप्रिल अशा दोन टप्प्यांत, तर केरळ, तामिळनाडू व पुदुचेरीत एकाच टप्प्यात १६ मे रोजी मतदान होईल. या वेळी पहिल्यांदाच मतदान यंत्रावर ‘नोटा’(कोणालाही मत नाही) नोंदविण्यासाठी खास चिन्ह असेल.

मनोज कुमार यांना ‘फाळके पुरस्कार’

# बुजूर्ग हिंदी चित्रपट कलावंत, निर्माता, पटकथाकार आणि दिग्दर्शक मनोज कुमार यांना चित्रपटसृष्टीतील प्रदीर्घ योगदानाबद्दल दिल्या जाणाऱ्या ‘दादासाहेब फाळके पुरस्कारा’ने गौरविले जाणार आहे.

# ‘भारतरत्न’ खालोखाल सर्वोच्च नागरी सन्मान म्हणून प्रतिष्ठा लाभलेल्या या पुरस्कारात सुवर्णकमळ, दहा लाख रुपये रोख आणि शाल यांचा समावेश आहे. ७८ वर्षीय मनोज कुमार हे या पुरस्काराचे ४७ वे मानकरी आहेत. १९९२मध्ये पद्मश्री किताबाने त्यांचा केंद्र सरकारने गौरव केला होता.
पाकिस्तानातील अबोटाबाद येथे जन्मलेले मनोज कुमार यांचे खरे नाव हरिकिशन गिरी गोस्वामी. १९५७मध्ये ते चित्रपट सृष्टीत आले.

# ‘दादासाहेब फाळके पुरस्कारा’साठी जाणकारांच्या समितीकडून निवड केली जाते. यंदा लता मंगेशकर, आशा भोसले, सलीम खान, नितीन मुकेश आणि अनूप जलोटा या पाच सदस्यीय समितीने ही निवड केली.



महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त २१ जिल्ह्य़ांत विजेसाठी १ हजार कोटी

# राज्यात २१ जिल्ह्य़ांतील १५ हजार ७४७ दुष्काळग्रस्त गावांसाठी शेतीसाठी लागणाऱ्या विद्युत पायाभूत सुविधा व विद्युत प्रणालीचे सक्षमीकरण व बळकटीकरण्यासाठी शासनाने वीजवितरण कंपनीला अनुदान स्वरूपात दिलेल्या १ हजार १९ कोटी १ लाख रुपयांपकी यवतमाळ जिल्ह्य़ाच्या वाटय़ाला फक्त १३ लाख, तर तर सर्वात जास्त म्हणजे, ५५१ कोटी ५६ लाख रुपये औरंगाबाद विभागाच्या वाटय़ाला आले आहेत.

मुंबई संघात जय बिस्तला संधी

# नुकताच रणजी क्रिकेट स्पध्रेचे जेतेपद पटकावणाऱ्या मुंबईने इराणी चषक स्पध्रेसाठी जाहीर केलेल्या संघात सलामीवीर जय बिस्तला संधी देण्यात आली आहे. मुंबईला रविवारी ब्रेबॉर्न स्टेडियमवर शेष भारत संघाचा सामना करावा लागणार आहे.

# रणजी करंडक स्पध्रेत झारखंडविरुद्धच्या सामन्यात अपयश आल्यानंतर बिस्तला संघातील स्थान गमवावे लागले होते. त्यानंतर २३ वर्षांखालील सी. के. नायडू स्पध्रेच्या अंतिम सामन्यात मध्य प्रदेशविरुद्ध त्याने द्विशतक झळकावून मुंबई संघासाठी दावेदारी सांगितली. त्याला अंतिम १६ खेळाडूंमध्ये संधी देण्यात आली आहे.



क्रिडा

नेमबाजी विश्वचषक स्पध्रेत जितू रायला सुवर्णपदक

# जितू रायने बँकॉक, थायलंड येथे सुरू असलेल्या नेमबाजी विश्वचषकात ५० मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली.

# गेल्या दोन वर्षांत जितूने नेमबाजी विश्वचषकात सलग पाच वेळा सुवर्णपदकावर नाव कोरले आहे. यादरम्यान त्याने आशियाई क्रीडा स्पर्धेतही सुवर्णपदकावर कब्जा केला आहे. जितूने १९१.३ तर वेईने १८६.५ गुण मिळवले. चीनच्याच वांग झिवेईने १६५.८ गुणांसह कांस्यपदकावर नाव कोरले. भारताच्या प्रकाश नानजप्पाने पात्रता फेरीत ५४९ गुणांसह १७वे स्थान मिळवले.

क्रिकेटपटू मार्टिन क्रो यांचे निधन

# न्यूझीलंड क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि महान क्रिकेटपटू मार्टिन क्रो यांचे गुरुवारी पहाटे कॅन्सरच्या आजाराने निधन झाले. ते ५३ वर्षांचे होते.

# गेली चार वर्षे ते कॅन्सरशी झगडत होते. त्यांच्या निधनामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्‍वातून दुःख व्यक्त करण्यात येत आहे. सध्या प्रचंड लोकप्रिय झालेल्या टी- २० क्रिकेटची संकल्पना सर्वात पहिल्यांदा मार्टिन क्रो यांनीच मांडली.

एफसी गोवा क्लबला ५० लाखांचा दंड

# इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पध्रेच्या बक्षीस वितरण सोहळ्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय एफसी गोवा क्लबला चांगलाच महागात पडला असून अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) त्यांना ५० लाखांचा दंड ठोठावला आहे.

# गेल्या डिसेंबर महिन्यात अंतिम सामन्यात चेन्नईयन एफसीने ३-२ अशा फरकाने गोवाचा पराभव केला होता. त्यानंतर या सामन्याचा निकाल आधीच निश्चित असल्याचा आरोप करत गोवा क्लबने बक्षीस वितरण सोहळ्यावर बहिष्कार घातला होता.

अर्थसत्ता

‘६ लाख कोटींची गुंतवणूक शक्य’

# ‘मेक इन इंडिया’ सप्ताहादरम्यान सर्वाधिक रकमेचे आणि संख्येच्या करारांचा विक्रम करणाऱ्या महाराष्ट्राने प्रत्यक्षात ६ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीबाबत विश्वास व्यक्त केला आहे. या दरम्यान करण्यात आलेल्या करारांपैकी ७५ टक्के रक्कम नक्कीच प्रत्यक्षात येईल, असे राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.
‘भारतीय औद्योगिक महासंघा’च्या (सीआयआय) वतीने आयोजित परिषदेदरम्यान देसाई बोलत होते.

नैसर्गिक वायू दरात ६० टक्क्यांपर्यंत वाढीसाठी सरकारची अनुकूलता

# दुर्गम ठिकाणच्या अविकसित वायू संशोधनांतून उत्पादित नैसर्गिक वायूच्या दरात ६० टक्क्यांपर्यंत वाढीचा मानस केंद्र सरकारने बनविला असून, ओएनजीसी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजसारख्या कंपन्यांसाठी ही बाब प्रोत्साहनकारक ठरेल. अर्थमंत्री अरुण जेटली यांनीही दोन स्तरीय दररचनेच्या स्वातंत्र्याची घोषणा नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पातून केली आहे.

# भारतातील नैसर्गिक वायूच्या किमती या प्रति दशलक्ष ब्रिटिश थर्मल युनिटसाठी ३.८३ अमेरिकी डॉलर इतकी असून, ती एप्रिलमध्ये ३.१५ डॉलपर्यंत खाली येईल.
चालू घडामोडी

देश-विदेश

प. बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम व पुदुचेरीत विधानसभा निवडणुका जाहीर

# पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम या चार राज्यांसह केंद्रशासित पुदुचेरीत ४ एप्रिल ते १६ मे या कालावधीत विधानसभा निवडणूक होणार आहे. १९ मे रोजी मतमोजणी होईल. निवडणूक आयोगाने शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्याने आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.

# पश्चिम बंगालमध्ये सहा टप्प्यांत मतदान होईल. आसाममध्ये ४ व ११ एप्रिल अशा दोन टप्प्यांत, तर केरळ, तामिळनाडू व पुदुचेरीत एकाच टप्प्यात १६ मे रोजी मतदान होईल. या वेळी पहिल्यांदाच मतदान यंत्रावर ‘नोटा’(कोणालाही मत नाही) नोंदविण्यासाठी खास चिन्ह असेल.

मनोज कुमार यांना ‘फाळके पुरस्कार’

# बुजूर्ग हिंदी चित्रपट कलावंत, निर्माता, पटकथाकार आणि दिग्दर्शक मनोज कुमार यांना चित्रपटसृष्टीतील प्रदीर्घ योगदानाबद्दल दिल्या जाणाऱ्या ‘दादासाहेब फाळके पुरस्कारा’ने गौरविले जाणार आहे.

# ‘भारतरत्न’ खालोखाल सर्वोच्च नागरी सन्मान म्हणून प्रतिष्ठा लाभलेल्या या पुरस्कारात सुवर्णकमळ, दहा लाख रुपये रोख आणि शाल यांचा समावेश आहे. ७८ वर्षीय मनोज कुमार हे या पुरस्काराचे ४७ वे मानकरी आहेत. १९९२मध्ये पद्मश्री किताबाने त्यांचा केंद्र सरकारने गौरव केला होता.
पाकिस्तानातील अबोटाबाद येथे जन्मलेले मनोज कुमार यांचे खरे नाव हरिकिशन गिरी गोस्वामी. १९५७मध्ये ते चित्रपट सृष्टीत आले.

# ‘दादासाहेब फाळके पुरस्कारा’साठी जाणकारांच्या समितीकडून निवड केली जाते. यंदा लता मंगेशकर, आशा भोसले, सलीम खान, नितीन मुकेश आणि अनूप जलोटा या पाच सदस्यीय समितीने ही निवड केली.



महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त २१ जिल्ह्य़ांत विजेसाठी १ हजार कोटी

# राज्यात २१ जिल्ह्य़ांतील १५ हजार ७४७ दुष्काळग्रस्त गावांसाठी शेतीसाठी लागणाऱ्या विद्युत पायाभूत सुविधा व विद्युत प्रणालीचे सक्षमीकरण व बळकटीकरण्यासाठी शासनाने वीजवितरण कंपनीला अनुदान स्वरूपात दिलेल्या १ हजार १९ कोटी १ लाख रुपयांपकी यवतमाळ जिल्ह्य़ाच्या वाटय़ाला फक्त १३ लाख, तर तर सर्वात जास्त म्हणजे, ५५१ कोटी ५६ लाख रुपये औरंगाबाद विभागाच्या वाटय़ाला आले आहेत.

मुंबई संघात जय बिस्तला संधी

# नुकताच रणजी क्रिकेट स्पध्रेचे जेतेपद पटकावणाऱ्या मुंबईने इराणी चषक स्पध्रेसाठी जाहीर केलेल्या संघात सलामीवीर जय बिस्तला संधी देण्यात आली आहे. मुंबईला रविवारी ब्रेबॉर्न स्टेडियमवर शेष भारत संघाचा सामना करावा लागणार आहे.

# रणजी करंडक स्पध्रेत झारखंडविरुद्धच्या सामन्यात अपयश आल्यानंतर बिस्तला संघातील स्थान गमवावे लागले होते. त्यानंतर २३ वर्षांखालील सी. के. नायडू स्पध्रेच्या अंतिम सामन्यात मध्य प्रदेशविरुद्ध त्याने द्विशतक झळकावून मुंबई संघासाठी दावेदारी सांगितली. त्याला अंतिम १६ खेळाडूंमध्ये संधी देण्यात आली आहे.



क्रिडा

नेमबाजी विश्वचषक स्पध्रेत जितू रायला सुवर्णपदक

# जितू रायने बँकॉक, थायलंड येथे सुरू असलेल्या नेमबाजी विश्वचषकात ५० मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली.

# गेल्या दोन वर्षांत जितूने नेमबाजी विश्वचषकात सलग पाच वेळा सुवर्णपदकावर नाव कोरले आहे. यादरम्यान त्याने आशियाई क्रीडा स्पर्धेतही सुवर्णपदकावर कब्जा केला आहे. जितूने १९१.३ तर वेईने १८६.५ गुण मिळवले. चीनच्याच वांग झिवेईने १६५.८ गुणांसह कांस्यपदकावर नाव कोरले. भारताच्या प्रकाश नानजप्पाने पात्रता फेरीत ५४९ गुणांसह १७वे स्थान मिळवले.

क्रिकेटपटू मार्टिन क्रो यांचे निधन

# न्यूझीलंड क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि महान क्रिकेटपटू मार्टिन क्रो यांचे गुरुवारी पहाटे कॅन्सरच्या आजाराने निधन झाले. ते ५३ वर्षांचे होते.

# गेली चार वर्षे ते कॅन्सरशी झगडत होते. त्यांच्या निधनामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्‍वातून दुःख व्यक्त करण्यात येत आहे. सध्या प्रचंड लोकप्रिय झालेल्या टी- २० क्रिकेटची संकल्पना सर्वात पहिल्यांदा मार्टिन क्रो यांनीच मांडली.

एफसी गोवा क्लबला ५० लाखांचा दंड

# इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पध्रेच्या बक्षीस वितरण सोहळ्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय एफसी गोवा क्लबला चांगलाच महागात पडला असून अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) त्यांना ५० लाखांचा दंड ठोठावला आहे.

# गेल्या डिसेंबर महिन्यात अंतिम सामन्यात चेन्नईयन एफसीने ३-२ अशा फरकाने गोवाचा पराभव केला होता. त्यानंतर या सामन्याचा निकाल आधीच निश्चित असल्याचा आरोप करत गोवा क्लबने बक्षीस वितरण सोहळ्यावर बहिष्कार घातला होता.

अर्थसत्ता

‘६ लाख कोटींची गुंतवणूक शक्य’

# ‘मेक इन इंडिया’ सप्ताहादरम्यान सर्वाधिक रकमेचे आणि संख्येच्या करारांचा विक्रम करणाऱ्या महाराष्ट्राने प्रत्यक्षात ६ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीबाबत विश्वास व्यक्त केला आहे. या दरम्यान करण्यात आलेल्या करारांपैकी ७५ टक्के रक्कम नक्कीच प्रत्यक्षात येईल, असे राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.
‘भारतीय औद्योगिक महासंघा’च्या (सीआयआय) वतीने आयोजित परिषदेदरम्यान देसाई बोलत होते.

नैसर्गिक वायू दरात ६० टक्क्यांपर्यंत वाढीसाठी सरकारची अनुकूलता

# दुर्गम ठिकाणच्या अविकसित वायू संशोधनांतून उत्पादित नैसर्गिक वायूच्या दरात ६० टक्क्यांपर्यंत वाढीचा मानस केंद्र सरकारने बनविला असून, ओएनजीसी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजसारख्या कंपन्यांसाठी ही बाब प्रोत्साहनकारक ठरेल. अर्थमंत्री अरुण जेटली यांनीही दोन स्तरीय दररचनेच्या स्वातंत्र्याची घोषणा नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पातून केली आहे.

# भारतातील नैसर्गिक वायूच्या किमती या प्रति दशलक्ष ब्रिटिश थर्मल युनिटसाठी ३.८३ अमेरिकी डॉलर इतकी असून, ती एप्रिलमध्ये ३.१५ डॉलपर्यंत खाली येईल.

सकारात्मक दृष्टिकोन.

          स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवून अभ्यास करणे फार गरजेचे आहे. MPSC परीक्षेचा बराच अभ्याक्रम हा वर्ग ५ ते १२ च्या दरम्यान असतो.मग विद्याथ्याने आतापासूनच या जगाकडे अभ्यासु दृष्टीने पाहिले तर त्याच्या ज्ञानात दिवसेंदिवस भर पडत जाते.या करीता विद्यार्थ्यांना बालवयापासूनच या ज्ञानाची आवड निर्माण व्हावी व भावी जीवनातील पाया भक्कम करण्याकरीता या ब्लॉग च्या माध्यमातून सुरुवात करीत आहोत..

यशोगाथा: MPSC( महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग) परीक्षेत नागभीड तालुक्यातील 2 युवकांची उत्तुंग भरारी

  नागभीड तालुक्यातील ओवाळा या लहान गावातून स्पर्धा परीक्षेत 2 युवकांची उत्तुंग भरारी; एक राज्य कर निरीक्षक तर दुसरा पोलीस उपनिरीक्षक.       ...